चांगल्या काळात हात धरणे, म्हणजे मैत्री नव्हे, वाईट काळात देखील हात न सोडणे म्हणजे मैत्री.
मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट, ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट. तुझी-माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा, मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा..
मैत्री करत असाल तर दिव्यातल्या पणती सारखी करा.. अंधारात जे प्रकाश देईल हृदयात असं एक मंदीर करा..
पानाच्या हालचाली साठी वार हव असत, मन जुळण्या साठी नात हव असत, नात्यासाठी विश्वास हवा असतो, त्या विश्वासाची पहिलि पायरी म्हणजे? ” मैञी ” मैञीच नात कस जगावेगळ असत, रक्ताच नसल तरी मोलाच असत.
बंधना पलीकडे एक नाते असावे, शब्दांचे बंधन त्याला नसावे, एक प्रेमळ भावनांचा आधार असावा, दु:खाला तिथे थारा नसावा, असा गोडवा एक आपल्या मैत्रीत असावा.
सागराचे पाणी कधी आटणार नाही, मनाची आठवण कधी मिटणार नाही, एक जन्म काय हजार जन्म झाले तरी, तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.
चांगल्या काळात हात धरणे, म्हणजे मैत्री नव्हे, वाईट काळात देखील हात न सोडणे म्हणजे मैत्री.
मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट, ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट. तुझी-माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा, मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा..
मैत्री करत असाल तर दिव्यातल्या पणती सारखी करा.. अंधारात जे प्रकाश देईल हृदयात असं एक मंदीर करा..
पानाच्या हालचाली साठी वार हव असत, मन जुळण्या साठी नात हव असत, नात्यासाठी विश्वास हवा असतो, त्या विश्वासाची पहिलि पायरी म्हणजे? ” मैञी ” मैञीच नात कस जगावेगळ असत, रक्ताच नसल तरी मोलाच असत.
बंधना पलीकडे एक नाते असावे, शब्दांचे बंधन त्याला नसावे, एक प्रेमळ भावनांचा आधार असावा, दु:खाला तिथे थारा नसावा, असा गोडवा एक आपल्या मैत्रीत असावा.
सागराचे पाणी कधी आटणार नाही, मनाची आठवण कधी मिटणार नाही, एक जन्म काय हजार जन्म झाले तरी, तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.