मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट, ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट. तुझी-माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा, मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा..

मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट, ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट. तुझी-माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा, मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा..

Share:

More Like This

मिञ-मैञिणी हे असेच असतात, पाखरासारखे कुठून तरी उडत उडत येतात, मनामध्ये हळव्या प्रेमाचं घरटं बनवतात, सुख:-दु:खाची गाणी गुणगुणतात, आणि एके दिवसी मैञीच्या धाग्याचं एक अविस्मरणीय घरटं, मनामध्ये आठवण म्हणून ठेवून जातात.

मैत्री करण्याचा अंदाज पाहिजे, आठवण येण्याचे कारण पाहिजे, तू कॉल कर किंवा नको करू, पण तुझा एक प्रेमळ मेसेज रोज यायला पाहिजे.

मैञी असावी प्रकाशासारखी मनाचा आसमंत उजवल करणारी, मैञी असावी एक मार्ग स्वप्ऩांना सत्यात उतवणारी, sमैञी असावी विश्वासाची हिशेबाची उठाठेव न करणारी, मैञी असावी सुखाची साथीदार अन दुःखाची भागीदार.

मैत्री हि नेहमी गोड असावी, जीवनात तिला कशाची तोड नसावी, सुखात ती हसावी, दुःखात ती रडावी, पण, आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी.

रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात, पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात, त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.

काही शब्द नकळत कानावर पडतात कोणी दूर असुनही उगाच जवळ वाटतात खर तर ही मैञीची नाती अशीच असतात आयुष्यात येतात आणि आयुष्यच बनून जातात.

मिञ-मैञिणी हे असेच असतात, पाखरासारखे कुठून तरी उडत उडत येतात, मनामध्ये हळव्या प्रेमाचं घरटं बनवतात, सुख:-दु:खाची गाणी गुणगुणतात, आणि एके दिवसी मैञीच्या धाग्याचं एक अविस्मरणीय घरटं, मनामध्ये आठवण म्हणून ठेवून जातात.

मैत्री करण्याचा अंदाज पाहिजे, आठवण येण्याचे कारण पाहिजे, तू कॉल कर किंवा नको करू, पण तुझा एक प्रेमळ मेसेज रोज यायला पाहिजे.

मैञी असावी प्रकाशासारखी मनाचा आसमंत उजवल करणारी, मैञी असावी एक मार्ग स्वप्ऩांना सत्यात उतवणारी, sमैञी असावी विश्वासाची हिशेबाची उठाठेव न करणारी, मैञी असावी सुखाची साथीदार अन दुःखाची भागीदार.

मैत्री हि नेहमी गोड असावी, जीवनात तिला कशाची तोड नसावी, सुखात ती हसावी, दुःखात ती रडावी, पण, आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी.

रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात, पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात, त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.

काही शब्द नकळत कानावर पडतात कोणी दूर असुनही उगाच जवळ वाटतात खर तर ही मैञीची नाती अशीच असतात आयुष्यात येतात आणि आयुष्यच बनून जातात.