जर चुकीला माफी नसेल तर स्वातंत्र्याला अर्थच काय
माझी मायभूमी, तुला शतशत प्रणाम...तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना. भारत मात की जय.
दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए ... स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान वाया जात नाही. - विनायक दामोदर सावरकर
अभिमान आणि नशीब आहे की, भारत देशात जन्म मिळाला, इंग्रजांपासून मुक्त झालो तसे आता भष्ट्राचारमुक्त भारत करूया.
जिथे वाहते शांततेची गंगा, तिथे करून नका दंगा...भगवा आणि हिरव्यात करू नका भेदभाव तिरंगा लहरू दे शांतता राहू दे.
जर चुकीला माफी नसेल तर स्वातंत्र्याला अर्थच काय
माझी मायभूमी, तुला शतशत प्रणाम...तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना. भारत मात की जय.
दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए ... स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान वाया जात नाही. - विनायक दामोदर सावरकर
अभिमान आणि नशीब आहे की, भारत देशात जन्म मिळाला, इंग्रजांपासून मुक्त झालो तसे आता भष्ट्राचारमुक्त भारत करूया.
जिथे वाहते शांततेची गंगा, तिथे करून नका दंगा...भगवा आणि हिरव्यात करू नका भेदभाव तिरंगा लहरू दे शांतता राहू दे.