ज्या देशातील लोक एकमेकांना पाठी पिछाडण्याच्या शर्यतीत असतील तो देश पुढे कसा जाईल?
कधीच न संपणार आणि शेवटच्या श्वासापर्यंत टिकणार प्रेम म्हणजे देशप्रेम.
सदैव फडकत राहो तिरंगा आपुला...सर्व जगात प्रिय देश आपुला.
अभिमान आणि नशीब आहे की, भारत देशात जन्म मिळाला, इंग्रजांपासून मुक्त झालो तसे आता भष्ट्राचारमुक्त भारत करूया.
सुंदर आहे जगात सर्वात, नावंही किती वेगळं आहे, जिथे जातपात आणि भाषेपेक्षा, देशप्रेम महत्त्वाचं आहे, असा भारत देश आमचा आहे.
कोणत्याही देशाची संस्कृतीही त्या देशातील लोकांच्या हृदय आणि आत्म्यात वसते.
ज्या देशातील लोक एकमेकांना पाठी पिछाडण्याच्या शर्यतीत असतील तो देश पुढे कसा जाईल?
कधीच न संपणार आणि शेवटच्या श्वासापर्यंत टिकणार प्रेम म्हणजे देशप्रेम.
सदैव फडकत राहो तिरंगा आपुला...सर्व जगात प्रिय देश आपुला.
अभिमान आणि नशीब आहे की, भारत देशात जन्म मिळाला, इंग्रजांपासून मुक्त झालो तसे आता भष्ट्राचारमुक्त भारत करूया.
सुंदर आहे जगात सर्वात, नावंही किती वेगळं आहे, जिथे जातपात आणि भाषेपेक्षा, देशप्रेम महत्त्वाचं आहे, असा भारत देश आमचा आहे.
कोणत्याही देशाची संस्कृतीही त्या देशातील लोकांच्या हृदय आणि आत्म्यात वसते.