आपली सर्वात मोठी चूक..! आपण त्या व्यक्तीला सर्वात जास्त महत्त्व' देतो जी व्यक्ती आपल्याला तिच्या आयुष्यात 'ऑप्शन' म्हणून वापरत असते..
मन गुंतायाला हि वेळ लागत नाही आणि मन तुटायला हि वेळ लागत नाही वेळ लागतो फक्त ते गुंतलेले मन आवरायला आणि तुटलेले मन सावरायला.
जर तुम्हाला रिजेक्ट, अस्वीकार केलं तर निराश होऊ नका. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.
जे जगतात ते प्रेम करतात आणि जे जळतात ते लफडं म्हणतात.
दुःख नेहमी आपलेच देतात, कारण परक्यांना काय माहित, तुम्हाला सर्वात जास्त त्रास कोणत्या गोष्टीचा होतो…
विसरून जा तिला जी तुला विसरेल, बघू नकोस तिला जी तुला रडवेल, पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून जी स्वतः रडून जी तुला हसवेल.
आपली सर्वात मोठी चूक..! आपण त्या व्यक्तीला सर्वात जास्त महत्त्व' देतो जी व्यक्ती आपल्याला तिच्या आयुष्यात 'ऑप्शन' म्हणून वापरत असते..
मन गुंतायाला हि वेळ लागत नाही आणि मन तुटायला हि वेळ लागत नाही वेळ लागतो फक्त ते गुंतलेले मन आवरायला आणि तुटलेले मन सावरायला.
जर तुम्हाला रिजेक्ट, अस्वीकार केलं तर निराश होऊ नका. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.
जे जगतात ते प्रेम करतात आणि जे जळतात ते लफडं म्हणतात.
दुःख नेहमी आपलेच देतात, कारण परक्यांना काय माहित, तुम्हाला सर्वात जास्त त्रास कोणत्या गोष्टीचा होतो…
विसरून जा तिला जी तुला विसरेल, बघू नकोस तिला जी तुला रडवेल, पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून जी स्वतः रडून जी तुला हसवेल.