मन गुंतायला हि वेळ लागत नाही आणि, मन तुटायला हि वेळ लागत नाही. वेळ लागतो फक्त, ते गुंतलेले मन आवरायला आणि, तुटलेले मन सावरायला.
जीवनात जोडलेली नाती कधी तोडायची नसतात. छोट्याश्या वादळानं विश्वासाची घर मोडायची नसतात.
ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी, फक्त तेच अपेक्षा भंग करतात. मनापासुन प्रेम करणारेच, फक्त आठवणीत रडतात.
जाऊदे तिला मला सोडून दुसऱ्याच्या मिठी मध्ये तसेही एवढ प्रेम करूनसुद्धा जी माझी नाही झाली, दुसऱ्याची तरी कशी होणार?
चेहऱ्यावर नेहमीच हसू, पण मनात खूप काही साठलेलं. आले जरी डोळे भरून, ते कोणालाही न दिसलेलं !
नाही आठवण काढलीस तरी चालेल, पण विसरून मात्र जाऊ नकोस.
मन गुंतायला हि वेळ लागत नाही आणि, मन तुटायला हि वेळ लागत नाही. वेळ लागतो फक्त, ते गुंतलेले मन आवरायला आणि, तुटलेले मन सावरायला.
जीवनात जोडलेली नाती कधी तोडायची नसतात. छोट्याश्या वादळानं विश्वासाची घर मोडायची नसतात.
ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी, फक्त तेच अपेक्षा भंग करतात. मनापासुन प्रेम करणारेच, फक्त आठवणीत रडतात.
जाऊदे तिला मला सोडून दुसऱ्याच्या मिठी मध्ये तसेही एवढ प्रेम करूनसुद्धा जी माझी नाही झाली, दुसऱ्याची तरी कशी होणार?
चेहऱ्यावर नेहमीच हसू, पण मनात खूप काही साठलेलं. आले जरी डोळे भरून, ते कोणालाही न दिसलेलं !
नाही आठवण काढलीस तरी चालेल, पण विसरून मात्र जाऊ नकोस.