जाता जाता ती सांगून गेली, काळजी घेत जा स्वतःची, पण तिचे डोळे सांगत होते की, आता माझी काळजी कोण घेणार ?
खूप प्रेम केलं होतं त्याच्यावर, आता कुणावर करूच शकत नाही. खूप स्वप्नं पाहिली होती त्याची, जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत.
कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल पण आपल्या अस्तित्वाने कोणालाही दुःख होता कामा नये…
मागितली होती फक्त तुझी साथ, तु तर सोडून गेलीस हातातला हात, म्हणूनच आता तुझ्याकडे माझे काहीच मागणे नाही, पण तुझ्याशिवाय जगणे, म्हणजे काहीच जगणे नाही.
शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते, पण अश्रूंना बाहेर पडण्यासाठी, मनाला जखमी व्हावी लागते.
आयुष्यात एकच गोष्ट Delete नाही होत तुझी आठवण...
जाता जाता ती सांगून गेली, काळजी घेत जा स्वतःची, पण तिचे डोळे सांगत होते की, आता माझी काळजी कोण घेणार ?
खूप प्रेम केलं होतं त्याच्यावर, आता कुणावर करूच शकत नाही. खूप स्वप्नं पाहिली होती त्याची, जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत.
कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल पण आपल्या अस्तित्वाने कोणालाही दुःख होता कामा नये…
मागितली होती फक्त तुझी साथ, तु तर सोडून गेलीस हातातला हात, म्हणूनच आता तुझ्याकडे माझे काहीच मागणे नाही, पण तुझ्याशिवाय जगणे, म्हणजे काहीच जगणे नाही.
शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते, पण अश्रूंना बाहेर पडण्यासाठी, मनाला जखमी व्हावी लागते.
आयुष्यात एकच गोष्ट Delete नाही होत तुझी आठवण...