आपल्या भारतात सरकार असो किव्हा लग्न .....सगळ्यांना एक वर्षात खुश खबरी पाहिजे.

आपल्या भारतात सरकार असो किव्हा लग्न .....सगळ्यांना एक वर्षात खुश खबरी पाहिजे.

Share:

More Like This

मानलं कि माझं मन समुद्र आहे, पण तुमची शप्पत मासा एक पण नाही त्यात.

या दुनियेतील सर्वात मजबूत नातं मी आणि माझा मोबाईल

मला माहित आहे "दारू" सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे, पण साला पिल्यानंतर प्रश्नच आठवत नाही.

माणसाचं मेंदू २४ तास काम करतो.. पण तो फक्त "दोनदाच बंद" पडतो, पहिले तर "Exam" मध्ये आणि, दुसऱ्यांदा "बायको" पसंद करताना.

एकतर मुली अशीच पटत नाहीत आणि, वरून हे सावधान इंडिया वाले असं दाखवतात जसे आम्ही अपराध करायला पैदाचं झालोय.

मला Breakup साठी फक्त एकचं कारण पाहिजे होतं, आणि ती पगली डब्ब्यामध्ये Maggie घेऊन आली.

मानलं कि माझं मन समुद्र आहे, पण तुमची शप्पत मासा एक पण नाही त्यात.

या दुनियेतील सर्वात मजबूत नातं मी आणि माझा मोबाईल

मला माहित आहे "दारू" सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे, पण साला पिल्यानंतर प्रश्नच आठवत नाही.

माणसाचं मेंदू २४ तास काम करतो.. पण तो फक्त "दोनदाच बंद" पडतो, पहिले तर "Exam" मध्ये आणि, दुसऱ्यांदा "बायको" पसंद करताना.

एकतर मुली अशीच पटत नाहीत आणि, वरून हे सावधान इंडिया वाले असं दाखवतात जसे आम्ही अपराध करायला पैदाचं झालोय.

मला Breakup साठी फक्त एकचं कारण पाहिजे होतं, आणि ती पगली डब्ब्यामध्ये Maggie घेऊन आली.