आपण अश्या काळात जगतोय जिथे लोकं उभ्या-उभ्याने १० मिनिटात लग्न फिक्स करून टाकतात, पण एक-एक तासाचे पाच Interview घेऊन सुद्धा नोकरी नाही देत.
एकतर मुली अशीच पटत नाहीत आणि, वरून हे सावधान इंडिया वाले असं दाखवतात जसे आम्ही अपराध करायला पैदाचं झालोय.
मुलींना गोल चपात्या येत नसल्या तरी पण, त्या मुलांना गोल-गोल फिरवण्यात खूप माहीर असतात.
मुली म्हणतात कि सगळे मुलं पागल असतात, नंतर परत म्हणतात "आम्ही मुलांपेक्षा कमी आहोत का"?
लायकीची गोष्ट नको करूस पगली, अरे .............आम्ही तर बातमी सुद्धा DJ वर ऐकतो.
आपल्या देशात सर्वात मोठे "अंधविश्वास", मुलाचं लग्न करून द्या "आपोआप सुधरेल तो".
आपण अश्या काळात जगतोय जिथे लोकं उभ्या-उभ्याने १० मिनिटात लग्न फिक्स करून टाकतात, पण एक-एक तासाचे पाच Interview घेऊन सुद्धा नोकरी नाही देत.
एकतर मुली अशीच पटत नाहीत आणि, वरून हे सावधान इंडिया वाले असं दाखवतात जसे आम्ही अपराध करायला पैदाचं झालोय.
मुलींना गोल चपात्या येत नसल्या तरी पण, त्या मुलांना गोल-गोल फिरवण्यात खूप माहीर असतात.
मुली म्हणतात कि सगळे मुलं पागल असतात, नंतर परत म्हणतात "आम्ही मुलांपेक्षा कमी आहोत का"?
लायकीची गोष्ट नको करूस पगली, अरे .............आम्ही तर बातमी सुद्धा DJ वर ऐकतो.
आपल्या देशात सर्वात मोठे "अंधविश्वास", मुलाचं लग्न करून द्या "आपोआप सुधरेल तो".