प्रत्येक यशस्वी विध्यार्थी माघे, आई च्या चप्पलाचा हात असतो.
जेव्हा दुसऱ्याला "ट्रेन" मध्ये बसवायला जातो तेव्हा, डब्बा "मुलींनी" भरलेला असतो, पण "साला" मी जातो तेव्हा सगळे ६०+"म्हतारे" बसलेले असतात.
ज्या मुलींना त्यांच्या आई शाळेत ओढीत सोडून यायच्या ..... त्या मुली पण आज Whatsapp वर Status टाकतात..“I miss my School Dayzzz…”
मुली म्हणतात कि सगळे मुलं पागल असतात, नंतर परत म्हणतात "आम्ही मुलांपेक्षा कमी आहोत का"?
जे लोकं कुठलेच नसतात, ते कुठले असतात.
आपल्या भारतात सरकार असो किव्हा लग्न .....सगळ्यांना एक वर्षात खुश खबरी पाहिजे.
प्रत्येक यशस्वी विध्यार्थी माघे, आई च्या चप्पलाचा हात असतो.
जेव्हा दुसऱ्याला "ट्रेन" मध्ये बसवायला जातो तेव्हा, डब्बा "मुलींनी" भरलेला असतो, पण "साला" मी जातो तेव्हा सगळे ६०+"म्हतारे" बसलेले असतात.
ज्या मुलींना त्यांच्या आई शाळेत ओढीत सोडून यायच्या ..... त्या मुली पण आज Whatsapp वर Status टाकतात..“I miss my School Dayzzz…”
मुली म्हणतात कि सगळे मुलं पागल असतात, नंतर परत म्हणतात "आम्ही मुलांपेक्षा कमी आहोत का"?
जे लोकं कुठलेच नसतात, ते कुठले असतात.
आपल्या भारतात सरकार असो किव्हा लग्न .....सगळ्यांना एक वर्षात खुश खबरी पाहिजे.