प्रेम आणि मुली तर अशाच बदनाम आहे, खर दु:खं तर Slow Internet देतं.
माणूस कधीच एवढं खोट बोल्ला नसता, जर "बायकांनी" एवढे प्रश्न विचार नसते तर.
प्रेमामध्ये काही होवो किवा न हो, मात्र फोन कायम Silent होतो.
जवानी मध्ये एवढे कांड करा कि, म्हतारपण लोकांना सांगण्यातचं निघून जावं.
मुलींना खुश ठेवण्याची "Idea" त्यांची वाहवा पेक्षा त्यांच्या "मैत्रिणी" बद्दल वाईट बोला.
गुन्हा तर फक्त एवढाच आहे साहेब ... मी तिच्या मेत्रीणीवर "Line" मारायचो.
प्रेम आणि मुली तर अशाच बदनाम आहे, खर दु:खं तर Slow Internet देतं.
माणूस कधीच एवढं खोट बोल्ला नसता, जर "बायकांनी" एवढे प्रश्न विचार नसते तर.
प्रेमामध्ये काही होवो किवा न हो, मात्र फोन कायम Silent होतो.
जवानी मध्ये एवढे कांड करा कि, म्हतारपण लोकांना सांगण्यातचं निघून जावं.
मुलींना खुश ठेवण्याची "Idea" त्यांची वाहवा पेक्षा त्यांच्या "मैत्रिणी" बद्दल वाईट बोला.
गुन्हा तर फक्त एवढाच आहे साहेब ... मी तिच्या मेत्रीणीवर "Line" मारायचो.