मन नसतं दुखवायचं कुणाचं हृदय तोडून, दुःख नसतं मिळत कधी आपल्यांकडून, चुका आपल्याही असतात, कारण… कुणी असंच नसतं जात कुणाला सोडून…

मन नसतं दुखवायचं कुणाचं हृदय तोडून, दुःख नसतं मिळत कधी आपल्यांकडून, चुका आपल्याही असतात, कारण… कुणी असंच नसतं जात कुणाला सोडून…

Share:

More Like This

त्या व्यक्तीला कधी बोलू नका मला वेळ दे, जर तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात महत्वाचे असाल तर नक्की तुम्हाला वेळ देईल.

नको करूस प्रेम ते तुझ्याकडून होणार नाही कारण माझ्या सारख मन तुझ्या कडे नाही.

जी व्यक्ती तुम्हाला सोबत असतांना खूप हसवते, तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसतांना खूप रडवते.

online तर सगळेच असतात पण attitude आणि ego बाजूला ठेऊन तीच व्यक्ती बोलते जिला नात्याची कदर आहे.

खऱ्या प्रेमातले अश्रू आणि लहान मुलांचे अश्रू सारखेच असतात,कारण दोघांना माहीत असत की दुःख काय आहे पण ते कोणाला सांगू शकत नाही.

प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी.. हिशोब उरलाय तो फक्त, तू दिलेल्या जखमांचा…

त्या व्यक्तीला कधी बोलू नका मला वेळ दे, जर तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात महत्वाचे असाल तर नक्की तुम्हाला वेळ देईल.

नको करूस प्रेम ते तुझ्याकडून होणार नाही कारण माझ्या सारख मन तुझ्या कडे नाही.

जी व्यक्ती तुम्हाला सोबत असतांना खूप हसवते, तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसतांना खूप रडवते.

online तर सगळेच असतात पण attitude आणि ego बाजूला ठेऊन तीच व्यक्ती बोलते जिला नात्याची कदर आहे.

खऱ्या प्रेमातले अश्रू आणि लहान मुलांचे अश्रू सारखेच असतात,कारण दोघांना माहीत असत की दुःख काय आहे पण ते कोणाला सांगू शकत नाही.

प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी.. हिशोब उरलाय तो फक्त, तू दिलेल्या जखमांचा…