गळून गेलेल्या पाकळ्या जशा पुन्हा जुळत नाही, तसेच मनातून उतरलेले काहीजण पुन्हा मनात भरत नाहीत…!!

गळून गेलेल्या पाकळ्या जशा पुन्हा जुळत नाही, तसेच मनातून उतरलेले काहीजण पुन्हा मनात भरत नाहीत…!!

Share:

More Like This

तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही कारण तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही.

तुझ्यासोबत आयुष्य जगण्याचं एक स्वप्न होतं.. आणि ते स्वप्नच राहिलं...!

तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती परत येत असती तर… ती व्यक्ती तुम्हाला एकटे सोडूनच का गेली असती…

तुझी इतकी सवय झालीय की, एक दिवस जरी बोलणं नाही झालं ना तर कशातच मन नाही लागतं असं बोलणारी ती... आता मला ब्लॉक करून खुश आहे...

जेव्हा काही खास लोक आपल्याला दुर्लक्षित करत असतील, तेव्हा समजून जा की, त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत…

हजार वेळा mobile चेक करुन काय फायदा समोरच्याला आपल्याशी बोलायचे नसेल तर......

तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही कारण तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही.

तुझ्यासोबत आयुष्य जगण्याचं एक स्वप्न होतं.. आणि ते स्वप्नच राहिलं...!

तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती परत येत असती तर… ती व्यक्ती तुम्हाला एकटे सोडूनच का गेली असती…

तुझी इतकी सवय झालीय की, एक दिवस जरी बोलणं नाही झालं ना तर कशातच मन नाही लागतं असं बोलणारी ती... आता मला ब्लॉक करून खुश आहे...

जेव्हा काही खास लोक आपल्याला दुर्लक्षित करत असतील, तेव्हा समजून जा की, त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत…

हजार वेळा mobile चेक करुन काय फायदा समोरच्याला आपल्याशी बोलायचे नसेल तर......