“एखाद्या वळणावरती जुळलेले संबंध तुटण्याचा प्रसंग जरी आला तरी ते संबंध पूर्णपणे कधीच तोडू नका.. कारण, “अजून एखाद्या वळणावरती हे संबंध परत एकदा जोडण्याची गरज निर्माण झाली तर, निदान एकमेकांच्या मनात प्रवेश करायला थोडीशी जागा तरी असलीच पाहिजे”

“एखाद्या वळणावरती जुळलेले संबंध तुटण्याचा प्रसंग जरी आला तरी ते संबंध पूर्णपणे कधीच तोडू नका.. कारण, “अजून एखाद्या वळणावरती हे संबंध परत एकदा जोडण्याची गरज निर्माण झाली तर, निदान एकमेकांच्या मनात प्रवेश करायला थोडीशी जागा तरी असलीच पाहिजे”

Share:

More Like This

भीती वाटते कोणाला आपलं बनवायची, भीती वाटते काही वचणे निभावण्याची, प्रेम तर एका क्षणात होतं, पण मोठी किंमत मोजावी लागते विसरण्याची.. खुप त्रास होतो जवळचे दूर होतांना, म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ करतांना…

आयुष्याने मला एक जबरदस्त टोमना मारला. जर कोणी तुझ आहे तर.... तुझ्या जवळ का नाही...?

जी व्यक्ती तुम्हाला सोबत असतांना खूप हसवते, तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसतांना खूप रडवते.

मी तुला मिळवत असतांना, तु मला कुठेतरी गमावत होतीस, मी तुझ्या नजरेत भरतांना मात्र, तु माझ्या नजरेतून उतरत होतीस…

दुःख याचे नाही की नशिबाने मला धोका दिला, त्रास तर या गोष्टीचा होतोय.. माझा विश्वास तुझ्यावर होता, नशिबावर नाही…

तू दिलेल्या काही वेदनेमध्ये सुद्धा काही वेगळाच आनंद मिळतो.

भीती वाटते कोणाला आपलं बनवायची, भीती वाटते काही वचणे निभावण्याची, प्रेम तर एका क्षणात होतं, पण मोठी किंमत मोजावी लागते विसरण्याची.. खुप त्रास होतो जवळचे दूर होतांना, म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ करतांना…

आयुष्याने मला एक जबरदस्त टोमना मारला. जर कोणी तुझ आहे तर.... तुझ्या जवळ का नाही...?

जी व्यक्ती तुम्हाला सोबत असतांना खूप हसवते, तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसतांना खूप रडवते.

मी तुला मिळवत असतांना, तु मला कुठेतरी गमावत होतीस, मी तुझ्या नजरेत भरतांना मात्र, तु माझ्या नजरेतून उतरत होतीस…

दुःख याचे नाही की नशिबाने मला धोका दिला, त्रास तर या गोष्टीचा होतोय.. माझा विश्वास तुझ्यावर होता, नशिबावर नाही…

तू दिलेल्या काही वेदनेमध्ये सुद्धा काही वेगळाच आनंद मिळतो.