“एखाद्या वळणावरती जुळलेले संबंध तुटण्याचा प्रसंग जरी आला तरी ते संबंध पूर्णपणे कधीच तोडू नका.. कारण, “अजून एखाद्या वळणावरती हे संबंध परत एकदा जोडण्याची गरज निर्माण झाली तर, निदान एकमेकांच्या मनात प्रवेश करायला थोडीशी जागा तरी असलीच पाहिजे”

“एखाद्या वळणावरती जुळलेले संबंध तुटण्याचा प्रसंग जरी आला तरी ते संबंध पूर्णपणे कधीच तोडू नका.. कारण, “अजून एखाद्या वळणावरती हे संबंध परत एकदा जोडण्याची गरज निर्माण झाली तर, निदान एकमेकांच्या मनात प्रवेश करायला थोडीशी जागा तरी असलीच पाहिजे”

Share:

More Like This

मी तुझे नाव वाळूवर लिहिले ते वाहून गेले.मी तुझे नाव हवेवर लिहिले ते उडून गेले.मी तुझे नाव हृदयावर कोरले मला हारअँटॅक आला !

कुणावर कितीही प्रेम करा पण जर समोरच्याला आपली सोबत नको असेल ना, तेव्हा आपली लहानशी चुकी पण पुरेशी असते नातं तुटायला…

ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी, फक्त तेच अपेक्षा भंग करतात.. मनापासुन प्रेम करणारेच, फक्त आठवणीत रडतात…

ज्या व्यक्तीसोबत आपली “आयुष्यभर” रहाण्याची “इच्छा” असते, त्या व्यक्तीपासून, दुर जाणे खुप कठीण असते…

प्रेम म्हणजे गुलाब नव्हे,गुलाबाचं जणू रानच असतं.सुवास धुंद करीत असतो काट्यांचा मात्र भान नसतं !

सोडुन मला त्याने हसत राहण्यास सांगीतले.....मी पण हसत राहीले... प्रश्न त्याच्या आनंदी राहण्याचा होता.. मी जे हरवल ते कधिच माझ नव्हत.... पण त्याने जे हरवल ते फक्त त्याचेच होत....

मी तुझे नाव वाळूवर लिहिले ते वाहून गेले.मी तुझे नाव हवेवर लिहिले ते उडून गेले.मी तुझे नाव हृदयावर कोरले मला हारअँटॅक आला !

कुणावर कितीही प्रेम करा पण जर समोरच्याला आपली सोबत नको असेल ना, तेव्हा आपली लहानशी चुकी पण पुरेशी असते नातं तुटायला…

ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी, फक्त तेच अपेक्षा भंग करतात.. मनापासुन प्रेम करणारेच, फक्त आठवणीत रडतात…

ज्या व्यक्तीसोबत आपली “आयुष्यभर” रहाण्याची “इच्छा” असते, त्या व्यक्तीपासून, दुर जाणे खुप कठीण असते…

प्रेम म्हणजे गुलाब नव्हे,गुलाबाचं जणू रानच असतं.सुवास धुंद करीत असतो काट्यांचा मात्र भान नसतं !

सोडुन मला त्याने हसत राहण्यास सांगीतले.....मी पण हसत राहीले... प्रश्न त्याच्या आनंदी राहण्याचा होता.. मी जे हरवल ते कधिच माझ नव्हत.... पण त्याने जे हरवल ते फक्त त्याचेच होत....