जेव्हा तुम्ही प्रेम करता, तेव्हा तुम्ही दुखावले जाता.. जेव्हा तुम्ही दुखावले जाता तेव्हा तुम्ही द्वेष करता.. जेव्हा तुम्ही द्वेष करता, तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता.. जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही मिस करायला लागता.. आणि जेव्हा तुम्ही मिस करायला लागता, तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता…
एखाद्याच्या Feelings बरोबर खेळणं बरं नसतं…
प्रेम कधीच चुकीचे नसते, कदाचित निवड चुकीची असू शकते…
मुलीच्या लग्नामध्ये सर्व गोष्टी तिला आवडीच्या मिळतात,फक्त नवरदेव सोडून.
तुझ्यावर प्रेम केल्याचं सुख आहे..!! तुझ्याविना जगणं असह्य आहे., पण इतरांसाठी जगणं कर्तव्य आहे.!! खुप काहि सांगायचं होतं तुला पण मनातलं मनातच राहून गेलं... सुखाचं घरटं बांधण्याआधीच पाखरु रानातलं उडून गेलं...
तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही कारण तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही.
जर प्रत्येकाच्या प्रेमाचा शेवट लग्नाणे झाला असता तर आज राधा भगवान कृष्णांची बायको असती.
एखाद्याच्या Feelings बरोबर खेळणं बरं नसतं…
प्रेम कधीच चुकीचे नसते, कदाचित निवड चुकीची असू शकते…
मुलीच्या लग्नामध्ये सर्व गोष्टी तिला आवडीच्या मिळतात,फक्त नवरदेव सोडून.
तुझ्यावर प्रेम केल्याचं सुख आहे..!! तुझ्याविना जगणं असह्य आहे., पण इतरांसाठी जगणं कर्तव्य आहे.!! खुप काहि सांगायचं होतं तुला पण मनातलं मनातच राहून गेलं... सुखाचं घरटं बांधण्याआधीच पाखरु रानातलं उडून गेलं...
तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही कारण तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही.
जर प्रत्येकाच्या प्रेमाचा शेवट लग्नाणे झाला असता तर आज राधा भगवान कृष्णांची बायको असती.