“मी तुला जाणले नाही, असं कधीच झालं नाही, माझ्या डोळ्यातली अबोध प्रेम तुला कधी कळलच नाही.
ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो, तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा, कारण नाते तोडणे सोपे आहे, पण ते पुन्हा जोडणे खूप अवघड आहे.
जेव्हा एखादी प्रिय व्यक्ती मनातून उतरते ना तेंव्हा त्या व्यक्ती बद्दलचे प्रेम आणि रिस्पेक्ट 0.0% होऊन जाते.
का कधी आयुष्य असं जगावं लागतं, मनातलं दुःख ओठांवर हसु आणावं लागतं, खूप मनापासून हवी असते एखादी गोष्ट, पण हसत हसत तिला दूर जातांना पाहावं लागतं…
जीवापाड प्रेम केल्यावर कळत की, प्रेम म्हणजे काय असतं, तुम्ही प्रेम कोणावरही करा पण ज्याच्यावर कराल त्याच्यावर अगदी शेवटपर्यंत करा.
तुझ्यासाठी खूप सोपे असेल मला विसरणं, पण माझ्यासाठी खूप कठीण आहे, तुला विसरून जगणं !
“मी तुला जाणले नाही, असं कधीच झालं नाही, माझ्या डोळ्यातली अबोध प्रेम तुला कधी कळलच नाही.
ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो, तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा, कारण नाते तोडणे सोपे आहे, पण ते पुन्हा जोडणे खूप अवघड आहे.
जेव्हा एखादी प्रिय व्यक्ती मनातून उतरते ना तेंव्हा त्या व्यक्ती बद्दलचे प्रेम आणि रिस्पेक्ट 0.0% होऊन जाते.
का कधी आयुष्य असं जगावं लागतं, मनातलं दुःख ओठांवर हसु आणावं लागतं, खूप मनापासून हवी असते एखादी गोष्ट, पण हसत हसत तिला दूर जातांना पाहावं लागतं…
जीवापाड प्रेम केल्यावर कळत की, प्रेम म्हणजे काय असतं, तुम्ही प्रेम कोणावरही करा पण ज्याच्यावर कराल त्याच्यावर अगदी शेवटपर्यंत करा.
तुझ्यासाठी खूप सोपे असेल मला विसरणं, पण माझ्यासाठी खूप कठीण आहे, तुला विसरून जगणं !