तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? वारा कसा मंद मंद वाहतो... मनाला कसा हलकेच स्पर्शुन जातो... तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? सरी कशा थेंब थेंब बरसतात... मनाला कशा चिंब चिंब भिजवतात... तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? मोगरा ही गंध गंधित होतो... मनाला ही धुंद मोहरून नेतो ... तुझी आठवण आली की माहितेय काय होते ??? अश्रु ही कसे झर झर झरतात... तुला पाहण्यासाठी डोळे किती किती तरसतात... तुझी आठवण आली की माहितेय काय होते??? स्पंदनंचा ताल ताल हरवतो प्रीत वेडया गीतांचा सुर ही ना गवसतो तुझी आठवण आली की माहितेय काय होते??? माझे शब्द नी शब्द विखुरतात माझ्या कविता ही मजला ना स्फुरातात तुझी आठवण आली की माहितेय काय होते??
आठवण आली कि मन कासावीस होतं त्याच आठवणीत मन जणू रडू लागतं मन माझं तर वेडच आहे कसं सावरू ह्या वेड्या मनाला जे आजून तुझ्यातच रुजलं आहे तू येशील म्हणून मनाला आवरला आहे.
तुझ्या प्रेमाने रडवलं आहे खुप, तुझ्या आठवणीने मला तर सावरल आहे खुप.. मी तुझ्यावर जिवा- पाडप्रेम करत होतो, माझ्या या मजबुरीला तू आजमावलं आहे खुप.. दिली आहेसच तू मला प्रेम भंगाची जखम, मग कशाला हवे आहे तुझ्या आठवणींचे मलम.. या धक्क्यातून सावरावं लागणार आहे निश्चित, आता तुला विसरणं हेच आहे माझ्या प्रेमाचे प्रायश्चित्त..
वेळ लागला तरी चालेल... पण वाट तुझीच पाहीन... विसरलास तू मला तरीही... नेहमी मी तुझीच राहील...
आज तीला माझी आठवनं आली नाही . . . विश्वास आहे मला की ती मला कधीचं विसरनार नाही . . . जाऊद्या यार आता बोलायची ईच्छा नाही. . . . . . . झोपतोय मी पण मला झोपचं येत नाही. . .
दोन गोष्टी माझ्यासमोर आल्या ना, की मला काय करायचे ते कळतचं.. एक म्हणजे तू आणि दुसरी म्हणजे तुझी आठवणं ...
तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? वारा कसा मंद मंद वाहतो... मनाला कसा हलकेच स्पर्शुन जातो... तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? सरी कशा थेंब थेंब बरसतात... मनाला कशा चिंब चिंब भिजवतात... तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? मोगरा ही गंध गंधित होतो... मनाला ही धुंद मोहरून नेतो ... तुझी आठवण आली की माहितेय काय होते ??? अश्रु ही कसे झर झर झरतात... तुला पाहण्यासाठी डोळे किती किती तरसतात... तुझी आठवण आली की माहितेय काय होते??? स्पंदनंचा ताल ताल हरवतो प्रीत वेडया गीतांचा सुर ही ना गवसतो तुझी आठवण आली की माहितेय काय होते??? माझे शब्द नी शब्द विखुरतात माझ्या कविता ही मजला ना स्फुरातात तुझी आठवण आली की माहितेय काय होते??
आठवण आली कि मन कासावीस होतं त्याच आठवणीत मन जणू रडू लागतं मन माझं तर वेडच आहे कसं सावरू ह्या वेड्या मनाला जे आजून तुझ्यातच रुजलं आहे तू येशील म्हणून मनाला आवरला आहे.
तुझ्या प्रेमाने रडवलं आहे खुप, तुझ्या आठवणीने मला तर सावरल आहे खुप.. मी तुझ्यावर जिवा- पाडप्रेम करत होतो, माझ्या या मजबुरीला तू आजमावलं आहे खुप.. दिली आहेसच तू मला प्रेम भंगाची जखम, मग कशाला हवे आहे तुझ्या आठवणींचे मलम.. या धक्क्यातून सावरावं लागणार आहे निश्चित, आता तुला विसरणं हेच आहे माझ्या प्रेमाचे प्रायश्चित्त..
वेळ लागला तरी चालेल... पण वाट तुझीच पाहीन... विसरलास तू मला तरीही... नेहमी मी तुझीच राहील...
आज तीला माझी आठवनं आली नाही . . . विश्वास आहे मला की ती मला कधीचं विसरनार नाही . . . जाऊद्या यार आता बोलायची ईच्छा नाही. . . . . . . झोपतोय मी पण मला झोपचं येत नाही. . .
दोन गोष्टी माझ्यासमोर आल्या ना, की मला काय करायचे ते कळतचं.. एक म्हणजे तू आणि दुसरी म्हणजे तुझी आठवणं ...