आठवण आली कि मन कासावीस होतं त्याच आठवणीत मन जणू रडू लागतं मन माझं तर वेडच आहे कसं सावरू ह्या वेड्या मनाला जे आजून तुझ्यातच रुजलं आहे तू येशील म्हणून मनाला आवरला आहे.

आठवण आली कि मन कासावीस होतं त्याच आठवणीत मन जणू रडू लागतं मन माझं तर वेडच आहे कसं सावरू ह्या वेड्या मनाला जे आजून तुझ्यातच रुजलं आहे तू येशील म्हणून मनाला आवरला आहे.

Share:

More Like This

वेळ लागला तरी चालेल... पण वाट तुझीच पाहीन... विसरलास तू मला तरीही... नेहमी मी तुझीच राहील....

आयुष्याच्या प्रवासात खूप गोष्टी घडतात..... सूर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत अनेक जण भेटतात.., खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतातही....... अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतातही........ सूर्यास्तानंतर स्वताःची सावलीही दूर जाते..., शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.

वाट पाहशील तर आठवण बनून येईन.. तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन.. एकदा मनापासून मला आठवून तर बघ... तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन....!!

तुझ्या प्रेमाने रडवलं आहे खुप, तुझ्या आठवणीने मला तर सावरल आहे खुप.. मी तुझ्यावर जिवा- पाडप्रेम करत होतो, माझ्या या मजबुरीला तू आजमावलं आहे खुप.. दिली आहेसच तू मला प्रेम भंगाची जखम, मग कशाला हवे आहे तुझ्या आठवणींचे मलम.. या धक्क्यातून सावरावं लागणार आहे निश्चित, आता तुला विसरणं हेच आहे माझ्या प्रेमाचे प्रायश्चित्त..

आज मी तिला खूप miss करतोय कुठे हरवली काय माहित आज मी स्वतः स्वताशीच बोलतोय जायचं तर सांगून तरी जायचं होत अनोळखी चेहऱ्यात तिलाच शोधत बसलोय आज मी तिला खूप miss करतोय आली कि नुसती बडबड आज जणू शांतता पसरलीय कुठे गेली रे ही.. तिला खूप miss करतोय येईल या आशेवर आज मी इथेच बसून राहणार तहान भूक मेलीय माझी तिला कधी कळणार आज कसं वेगळंच वाटतंय रोजच्या गर्दीपासून अलग झाल्यासारखं वाटतंय कुठे गेली रे ही.. तिला खूप miss करतोय लवकर ये ग मी वाट पाहतोय..

प्रेमात तुला दूर करणे कठीण होते.., ते वादळ डोळ्यात ठेवणे कठीण होते.., सोपे वाटले तुझ्या आठवणीत मरणे... कारण..??? तुला विसरून जगणे फार कठीण होते..

वेळ लागला तरी चालेल... पण वाट तुझीच पाहीन... विसरलास तू मला तरीही... नेहमी मी तुझीच राहील....

आयुष्याच्या प्रवासात खूप गोष्टी घडतात..... सूर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत अनेक जण भेटतात.., खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतातही....... अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतातही........ सूर्यास्तानंतर स्वताःची सावलीही दूर जाते..., शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.

वाट पाहशील तर आठवण बनून येईन.. तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन.. एकदा मनापासून मला आठवून तर बघ... तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन....!!

तुझ्या प्रेमाने रडवलं आहे खुप, तुझ्या आठवणीने मला तर सावरल आहे खुप.. मी तुझ्यावर जिवा- पाडप्रेम करत होतो, माझ्या या मजबुरीला तू आजमावलं आहे खुप.. दिली आहेसच तू मला प्रेम भंगाची जखम, मग कशाला हवे आहे तुझ्या आठवणींचे मलम.. या धक्क्यातून सावरावं लागणार आहे निश्चित, आता तुला विसरणं हेच आहे माझ्या प्रेमाचे प्रायश्चित्त..

आज मी तिला खूप miss करतोय कुठे हरवली काय माहित आज मी स्वतः स्वताशीच बोलतोय जायचं तर सांगून तरी जायचं होत अनोळखी चेहऱ्यात तिलाच शोधत बसलोय आज मी तिला खूप miss करतोय आली कि नुसती बडबड आज जणू शांतता पसरलीय कुठे गेली रे ही.. तिला खूप miss करतोय येईल या आशेवर आज मी इथेच बसून राहणार तहान भूक मेलीय माझी तिला कधी कळणार आज कसं वेगळंच वाटतंय रोजच्या गर्दीपासून अलग झाल्यासारखं वाटतंय कुठे गेली रे ही.. तिला खूप miss करतोय लवकर ये ग मी वाट पाहतोय..

प्रेमात तुला दूर करणे कठीण होते.., ते वादळ डोळ्यात ठेवणे कठीण होते.., सोपे वाटले तुझ्या आठवणीत मरणे... कारण..??? तुला विसरून जगणे फार कठीण होते..