आयुष्याच्या प्रवासात खूप गोष्टी घडतात..... सूर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत अनेक जण भेटतात.., खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतातही....... अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतातही........ सूर्यास्तानंतर स्वताःची सावलीही दूर जाते..., शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.

आयुष्याच्या प्रवासात खूप गोष्टी घडतात..... सूर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत अनेक जण भेटतात.., खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतातही....... अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतातही........ सूर्यास्तानंतर स्वताःची सावलीही दूर जाते..., शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.

Share:

More Like This

तु आसपासचं असल्याचा भास अजूनही तसाचं होतो सोबत होतो त्या रम्य क्षणात मी नकळत हरवतो तोडले होते तुझ्यासाठी सार्‍या जगाशी प्रत्येक नाते पाहतो अजुनही वाट मी तेथेचं सखे फक्त इतकेचं सांग तु कधी येते ?

अजून शोधतो तुला अजूनही हवीस तू जसे जुन्या वहीतले गुलाब मोरपीस तू !.. किती किती स्मरु तुला विसर तुझा पडेच ना जिथे जिथे रिते करा तिथेच साठलीस तू !.. मला अखेर एकदा पुन्हा तुला पहायचे भले करू नको जवळ दुरून फ़क्त दीस तू !..

तुझी वाट पाहताना दिवस संपतात... पण वाट पाहणं संपत नाही... आयुष्यावरील तुझी छाप पुसून टाकणं... मला अजूनही जमत नाही.... का तुझा सहवास दरवळत राहतो आजही..?? का खोलवर झालेल्या जखमा बुझता बुझाता.., पुन्हा वाहायला लागतात... ? का ती वेदना नको असतानाही हवीशी वाटत राहते

आठवण आली कि मन कासावीस होतं त्याच आठवणीत मन जणू रडू लागतं मन माझं तर वेडच आहे कसं सावरू ह्या वेड्या मनाला जे आजून तुझ्यातच रुजलं आहे तू येशील म्हणून मनाला आवरला आहे.

तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो. आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो. दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला, तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला...

आठवण आली तुझी की.., नकळत डोळ्यांत पाणी येतं.. मग आठवतात ते दिवस जिथं आपली ओळख झाली.. आठवण आली तुझी की.., माझं मन कासाविस होतं.. मग त्याच आठवणीना.. मनात घोळवावं लागतं.. आठवण आली तुझी की.., वाटतं एकदाच तुला पाहावं.. अन माझ्या ह्रदयात सामावुनघ्यावं.. पण सलतं मनात ते दुःख.. जाणवतं आहे ते अशक्य…कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य… पण तरि ही……आठवण आली तुझी की, देवालाच मागते मी…. नाही जमलं जे या जन्मी.. मिळू देत ते पुढच्या जन्मी ..

तु आसपासचं असल्याचा भास अजूनही तसाचं होतो सोबत होतो त्या रम्य क्षणात मी नकळत हरवतो तोडले होते तुझ्यासाठी सार्‍या जगाशी प्रत्येक नाते पाहतो अजुनही वाट मी तेथेचं सखे फक्त इतकेचं सांग तु कधी येते ?

अजून शोधतो तुला अजूनही हवीस तू जसे जुन्या वहीतले गुलाब मोरपीस तू !.. किती किती स्मरु तुला विसर तुझा पडेच ना जिथे जिथे रिते करा तिथेच साठलीस तू !.. मला अखेर एकदा पुन्हा तुला पहायचे भले करू नको जवळ दुरून फ़क्त दीस तू !..

तुझी वाट पाहताना दिवस संपतात... पण वाट पाहणं संपत नाही... आयुष्यावरील तुझी छाप पुसून टाकणं... मला अजूनही जमत नाही.... का तुझा सहवास दरवळत राहतो आजही..?? का खोलवर झालेल्या जखमा बुझता बुझाता.., पुन्हा वाहायला लागतात... ? का ती वेदना नको असतानाही हवीशी वाटत राहते

आठवण आली कि मन कासावीस होतं त्याच आठवणीत मन जणू रडू लागतं मन माझं तर वेडच आहे कसं सावरू ह्या वेड्या मनाला जे आजून तुझ्यातच रुजलं आहे तू येशील म्हणून मनाला आवरला आहे.

तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो. आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो. दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला, तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला...

आठवण आली तुझी की.., नकळत डोळ्यांत पाणी येतं.. मग आठवतात ते दिवस जिथं आपली ओळख झाली.. आठवण आली तुझी की.., माझं मन कासाविस होतं.. मग त्याच आठवणीना.. मनात घोळवावं लागतं.. आठवण आली तुझी की.., वाटतं एकदाच तुला पाहावं.. अन माझ्या ह्रदयात सामावुनघ्यावं.. पण सलतं मनात ते दुःख.. जाणवतं आहे ते अशक्य…कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य… पण तरि ही……आठवण आली तुझी की, देवालाच मागते मी…. नाही जमलं जे या जन्मी.. मिळू देत ते पुढच्या जन्मी ..