तळहातावर वेचलेल्या फुलांचा सुगंध जेव्हा घेईन तेव्हा तुझी आठवण येईल... पावसाच्या कोसळणाऱ्या जलधारांमध्ये जेव्हा भिजेन तेव्हा तुझी आठवण येईल... संध्याकाळचा गारा वारा मला सुखावेल तेव्हा तुझी आठवण येईल... पाण्यावर तरंगणाऱ्या चांदण्यांना हळुवार स्पर्श करेल तेव्हा तुझी आठवण येईल... जेव्हा जेव्हा माझे हृदय धडकेल तेव्हा तुझी आठवण येईल... तुझ्यावर माझ्यापेक्षाही खूप प्रेम करते मी शेवटचा श्वास घेईपर्यंत मला तुझी आठवण येईल...

तळहातावर वेचलेल्या फुलांचा सुगंध जेव्हा घेईन तेव्हा तुझी आठवण येईल... पावसाच्या कोसळणाऱ्या जलधारांमध्ये जेव्हा भिजेन तेव्हा तुझी आठवण येईल... संध्याकाळचा गारा वारा मला सुखावेल तेव्हा तुझी आठवण येईल... पाण्यावर तरंगणाऱ्या चांदण्यांना हळुवार स्पर्श करेल तेव्हा तुझी आठवण येईल... जेव्हा जेव्हा माझे हृदय धडकेल तेव्हा तुझी आठवण येईल... तुझ्यावर माझ्यापेक्षाही खूप प्रेम करते मी शेवटचा श्वास घेईपर्यंत मला तुझी आठवण येईल...

Share:

More Like This

तुझीच साथ हवी आहे...... तुला विसरायचे म्हटले तर विसरु शकत नाही, तुझे स्वप्न पडल्याशिवाय रात्र सरत नाही, नेहमी वाटते तुला आता विसरायचे आहे, पण तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात काय आहे, खरंच आता आयुष्यात कोणाचा तरी आधार हवा आहे, पण या आधारात तुझाच स्पर्श हवा आहे, मी आता खरंच एकाकी आहे, पण..... मला फक्त तुझी आणि तुझीच साथ हवी आहे...

आयुष्याच्या प्रवासात खूप गोष्टी घडतात..... सूर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत अनेक जण भेटतात.., खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतातही....... अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतातही........ सूर्यास्तानंतर स्वताःची सावलीही दूर जाते..., शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.

वेळ लागला तरी चालेल... पण वाट तुझीच पाहीन... विसरलास तू मला तरीही... नेहमी मी तुझीच राहील...

वेड लागले आहे तुझ्या भेटीचे.. तुझ्या स्पर्शानी दरवळणार्या सांजेचे.. आसुसलेलं एकटे मन फक्त उराशी.. हल्ली खूप दूर तू अन आठवण तरंगते डोळ्याशी..

जिथे श्वासात श्वास गुंततात तेच क्षण आपले असतात.... तू नसलास आता तरी.. तेच क्षण मला आजही आठवतात ...

आज तीला माझी आठवनं आली नाही . . . विश्वास आहे मला की ती मला कधीचं विसरनार नाही . . . जाऊद्या यार आता बोलायची ईच्छा नाही. . . . . . . झोपतोय मी पण मला झोपचं येत नाही. . .

तुझीच साथ हवी आहे...... तुला विसरायचे म्हटले तर विसरु शकत नाही, तुझे स्वप्न पडल्याशिवाय रात्र सरत नाही, नेहमी वाटते तुला आता विसरायचे आहे, पण तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात काय आहे, खरंच आता आयुष्यात कोणाचा तरी आधार हवा आहे, पण या आधारात तुझाच स्पर्श हवा आहे, मी आता खरंच एकाकी आहे, पण..... मला फक्त तुझी आणि तुझीच साथ हवी आहे...

आयुष्याच्या प्रवासात खूप गोष्टी घडतात..... सूर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत अनेक जण भेटतात.., खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतातही....... अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतातही........ सूर्यास्तानंतर स्वताःची सावलीही दूर जाते..., शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.

वेळ लागला तरी चालेल... पण वाट तुझीच पाहीन... विसरलास तू मला तरीही... नेहमी मी तुझीच राहील...

वेड लागले आहे तुझ्या भेटीचे.. तुझ्या स्पर्शानी दरवळणार्या सांजेचे.. आसुसलेलं एकटे मन फक्त उराशी.. हल्ली खूप दूर तू अन आठवण तरंगते डोळ्याशी..

जिथे श्वासात श्वास गुंततात तेच क्षण आपले असतात.... तू नसलास आता तरी.. तेच क्षण मला आजही आठवतात ...

आज तीला माझी आठवनं आली नाही . . . विश्वास आहे मला की ती मला कधीचं विसरनार नाही . . . जाऊद्या यार आता बोलायची ईच्छा नाही. . . . . . . झोपतोय मी पण मला झोपचं येत नाही. . .