एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो, तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात, पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते…

एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो, तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात, पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते…

Share:

More Like This

छापा असोवा काटा असो... नाणे खरे असावे लागते... प्रेम असो वा नसो... भावना शुद्ध असाव्या लागतात... तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी... कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात पण मने मात्र कायमची तुटतात....

"शाळेमध्ये त्यांनी मला शिकविले कि १ तास = ६० मिनिट १ मिनिट = ६० सेकंद पण त्यांनी मला कधीच सांगितले नाही कि १ सेकंद तुझ्याशिवाय = १०० वर्षे ......." Miss you

आठवण येणे आणि आठवण काढणे, यात खूप फरक आहे, आपण आठवण त्यांचीच काढतो, जे आपले आहेत… आणि आठवण त्यांनाच येते, जे तुम्हाला आपले समजतात…

आज असं वाटतंय की तू आज माझ्या Life मध्ये, हवा होतास…

भाषा प्रेमाची आज मला कळते आहे, नकळतच मन माझे तुझ्याकडे वळते आहे, दूर असूनही मन मनाशी जुळते आहे, आठवणीतही सौख्य तुझ्या भेटीचे मज मिळते आहे…

आजही पुन्हा तेच झाले डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले.. आजही पुन्हा तेच झाले मनाला माझ्या फक्त तुझे वेड लागले ... येताच आठवण तुझी मनाला माझ्या खुप सावरले तरिही पुन्हा तेच झाले सर्व जुने पुन्हा नवे झाले.. कुणी नाही तु माझी मनाला माझ्य खुप समजावले तरिही पुन्हा तेच झाले मन तुझ्याविना उदास झाले.. जगायचे आयुश्य सुखात अनेकांनी सांगुन पाहिले तरिहि पुन्हा तेच झाले तुझ्याविना हे आयुश्यच नकोसे झाले..

छापा असोवा काटा असो... नाणे खरे असावे लागते... प्रेम असो वा नसो... भावना शुद्ध असाव्या लागतात... तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी... कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात पण मने मात्र कायमची तुटतात....

"शाळेमध्ये त्यांनी मला शिकविले कि १ तास = ६० मिनिट १ मिनिट = ६० सेकंद पण त्यांनी मला कधीच सांगितले नाही कि १ सेकंद तुझ्याशिवाय = १०० वर्षे ......." Miss you

आठवण येणे आणि आठवण काढणे, यात खूप फरक आहे, आपण आठवण त्यांचीच काढतो, जे आपले आहेत… आणि आठवण त्यांनाच येते, जे तुम्हाला आपले समजतात…

आज असं वाटतंय की तू आज माझ्या Life मध्ये, हवा होतास…

भाषा प्रेमाची आज मला कळते आहे, नकळतच मन माझे तुझ्याकडे वळते आहे, दूर असूनही मन मनाशी जुळते आहे, आठवणीतही सौख्य तुझ्या भेटीचे मज मिळते आहे…

आजही पुन्हा तेच झाले डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले.. आजही पुन्हा तेच झाले मनाला माझ्या फक्त तुझे वेड लागले ... येताच आठवण तुझी मनाला माझ्या खुप सावरले तरिही पुन्हा तेच झाले सर्व जुने पुन्हा नवे झाले.. कुणी नाही तु माझी मनाला माझ्य खुप समजावले तरिही पुन्हा तेच झाले मन तुझ्याविना उदास झाले.. जगायचे आयुश्य सुखात अनेकांनी सांगुन पाहिले तरिहि पुन्हा तेच झाले तुझ्याविना हे आयुश्यच नकोसे झाले..