एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो, तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात, पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते…

एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो, तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात, पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते…

Share:

More Like This

छापा असोवा काटा असो... नाणे खरे असावे लागते... प्रेम असो वा नसो... भावना शुद्ध असाव्या लागतात... तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी... कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात पण मने मात्र कायमची तुटतात....

प्रेम म्हणजे डोळ्यासमोर झालेली चोरी पण हि चोरी नेमकी कधी होते कशी होते समजतच नाही आणि जे चोरीला गेल आहे ते परत मागवसही वाटत नाही आणि ज्यांनी ते चोरलय त्याल्या भेटल्या शिवाय चैनच पडत नाही......

दुरावा आहे पण, मन तर एकच आहे ना.. प्रत्यक्षात सोबत नाहीस, पण हृदयात तर तूच आहेस ना…

आठवण येणे आणि आठवण काढणे, यात खूप फरक आहे, आपण आठवण त्यांचीच काढतो, जे आपले आहेत… आणि आठवण त्यांनाच येते, जे तुम्हाला आपले समजतात…

नाही केलस प्रेम तरी चालेल,पण तिरस्कार माञ करू नकोस, .नाही काढलीस आठवण तरी चालेल,पण विसरून माञ जाऊ नकोस, नाही दिलीस ओळख तरी चालेल,पण अनोळखीपणा दाखवू नकोस, नाही बघितले तरी चालेल,पण बघून न बघितल्यासारखं करु नको, नाही दिलीस साथ तरी चालेल,पण एकटी माञ राहू नकोस,

आज मी तिला कायमचा विसरण्यात यशस्वी झालो.. आज मी तीची दिवसात फक्त, दोनदाच आठवण काढली, एक म्हणजे श्वास घेतांना, आणि दुसरी म्हणजे, श्वास सोडतांना..

छापा असोवा काटा असो... नाणे खरे असावे लागते... प्रेम असो वा नसो... भावना शुद्ध असाव्या लागतात... तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी... कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात पण मने मात्र कायमची तुटतात....

प्रेम म्हणजे डोळ्यासमोर झालेली चोरी पण हि चोरी नेमकी कधी होते कशी होते समजतच नाही आणि जे चोरीला गेल आहे ते परत मागवसही वाटत नाही आणि ज्यांनी ते चोरलय त्याल्या भेटल्या शिवाय चैनच पडत नाही......

दुरावा आहे पण, मन तर एकच आहे ना.. प्रत्यक्षात सोबत नाहीस, पण हृदयात तर तूच आहेस ना…

आठवण येणे आणि आठवण काढणे, यात खूप फरक आहे, आपण आठवण त्यांचीच काढतो, जे आपले आहेत… आणि आठवण त्यांनाच येते, जे तुम्हाला आपले समजतात…

नाही केलस प्रेम तरी चालेल,पण तिरस्कार माञ करू नकोस, .नाही काढलीस आठवण तरी चालेल,पण विसरून माञ जाऊ नकोस, नाही दिलीस ओळख तरी चालेल,पण अनोळखीपणा दाखवू नकोस, नाही बघितले तरी चालेल,पण बघून न बघितल्यासारखं करु नको, नाही दिलीस साथ तरी चालेल,पण एकटी माञ राहू नकोस,

आज मी तिला कायमचा विसरण्यात यशस्वी झालो.. आज मी तीची दिवसात फक्त, दोनदाच आठवण काढली, एक म्हणजे श्वास घेतांना, आणि दुसरी म्हणजे, श्वास सोडतांना..