चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.

चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.

Share:

More Like This

विचारांनी मन गजबजलेलं असतं तेव्हा नव्या विचारांकडे लक्ष द्यायची तसदी कुठलाच व्यक्ती घेत नाही; भिती असते, प्रश्न असतात, कंटाळा असतो आणि मुळात काय करता येईल हे संकट उभं असतं. अशावेळी जुन्या विचार, आठवणी यांच्याकडे पाठ फिरवून नव्या कल्पनेत आणि नव्या विषयात रममाण होता आलं की सारे प्रश्न मिटतात.

किरण पवार

तुमची खरी सचोटी राग/क्रोधाला शांत करण्यासाठी लागते. भलेही प्रसंग कसाही असो कितीही बाका असो तडकाफडकी केलेली गोष्ट वा घेतलेला निर्णय नंतर आयुष्यभराची उणीव म्हणून भासू लागतो. त्यामुळे असं काही होऊ देण्यापेक्षा सचोटीने आपल्यावर ताबा ठेवत गोष्टींना सामोरे जात चला.

किरण पवार (अंशु)

माणुस म्हणुन स्वत:ला सुधारण्यासाठी कायम प्रयत्न करत रहा. जग तुम्हाला त्याकरता कायम लक्षात ठेवत राहिलं. परिपूर्ण कोणीच नसतो, मरेपर्यंत ही धारणा स्वत:ला परिपक्व करण्यासाठी मनात तेवत राहिली पाहिजे.

किरण पवार (अंशु)

व्यावहारिक ज्ञान हे तुम्हाला कोणीही फारसं शिकवत बसतं नाही. किंवा ते सहसा "तुमचं तुम्ही बघून घ्या", अशा तत्त्वात आपल्याकडे त्याविषयी फारशी तजविज करण्याचा आटापिटा कोणी घेत नाही. त्यामुळे शक्यतो, कॉलेजवयीन जिवण असेल वा इतर कोणत्या शक्यता असतील जिथे तुम्ही इतरांशी स्वत:ला कनेक्ट करू शकता तिथून जमेल तेवढं आत्मसात करत चला. अनुभव ही महत्वाची पायरी आहे, तिला योग्य साच्यातून पहात चला.

अंशुलिखित

प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे, जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून …

अनेकदा जर तुम्ही इतरांच्या चुकांना ग्राह्य धरत गेलात तर पुढे ते लोक सबंध तुमच्या व्यक्तीमत्वाला ग्राह्य धरू लागतात. अन अशानेच मग नात्यांच्या लागेबांध्यात तफावत येऊ लागते. त्यामुळे वेळीच गरज पडेल तिथे एखाद्याला सावध करणं फार महत्वाचं असतं.

अंशुलिखित

विचारांनी मन गजबजलेलं असतं तेव्हा नव्या विचारांकडे लक्ष द्यायची तसदी कुठलाच व्यक्ती घेत नाही; भिती असते, प्रश्न असतात, कंटाळा असतो आणि मुळात काय करता येईल हे संकट उभं असतं. अशावेळी जुन्या विचार, आठवणी यांच्याकडे पाठ फिरवून नव्या कल्पनेत आणि नव्या विषयात रममाण होता आलं की सारे प्रश्न मिटतात.

किरण पवार

तुमची खरी सचोटी राग/क्रोधाला शांत करण्यासाठी लागते. भलेही प्रसंग कसाही असो कितीही बाका असो तडकाफडकी केलेली गोष्ट वा घेतलेला निर्णय नंतर आयुष्यभराची उणीव म्हणून भासू लागतो. त्यामुळे असं काही होऊ देण्यापेक्षा सचोटीने आपल्यावर ताबा ठेवत गोष्टींना सामोरे जात चला.

किरण पवार (अंशु)

माणुस म्हणुन स्वत:ला सुधारण्यासाठी कायम प्रयत्न करत रहा. जग तुम्हाला त्याकरता कायम लक्षात ठेवत राहिलं. परिपूर्ण कोणीच नसतो, मरेपर्यंत ही धारणा स्वत:ला परिपक्व करण्यासाठी मनात तेवत राहिली पाहिजे.

किरण पवार (अंशु)

व्यावहारिक ज्ञान हे तुम्हाला कोणीही फारसं शिकवत बसतं नाही. किंवा ते सहसा "तुमचं तुम्ही बघून घ्या", अशा तत्त्वात आपल्याकडे त्याविषयी फारशी तजविज करण्याचा आटापिटा कोणी घेत नाही. त्यामुळे शक्यतो, कॉलेजवयीन जिवण असेल वा इतर कोणत्या शक्यता असतील जिथे तुम्ही इतरांशी स्वत:ला कनेक्ट करू शकता तिथून जमेल तेवढं आत्मसात करत चला. अनुभव ही महत्वाची पायरी आहे, तिला योग्य साच्यातून पहात चला.

अंशुलिखित

प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे, जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून …

अनेकदा जर तुम्ही इतरांच्या चुकांना ग्राह्य धरत गेलात तर पुढे ते लोक सबंध तुमच्या व्यक्तीमत्वाला ग्राह्य धरू लागतात. अन अशानेच मग नात्यांच्या लागेबांध्यात तफावत येऊ लागते. त्यामुळे वेळीच गरज पडेल तिथे एखाद्याला सावध करणं फार महत्वाचं असतं.

अंशुलिखित