तणावाला घाबरून अस्वस्थ होणं याला पर्याय शोधा, तुमचा मेंदू तुमच्याकडून अनेकदा संकटात वा तणावात अधिक प्रभावीपणे कार्य काढून घेऊ शकतो. फक्त सरावानुसार तुम्ही स्वत:ला तणावात त्या योग्य पद्धतीचा माईंड-सेट ठेवण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. त्यामुळे तणावाला कमजोर बनवण्याऐवजी ताकदीचं साधणं बनवायला शिका.
तुमच्या आजूबाजूला कितीही नैराश्य असेल किंवा तुम्हाला नकारात्मक विचारांमधून स्वत:ला बाहेर काढणं फारच कठीण जात असेल तर थोडासा स्वत:ला आवडेल अशा विषयांकडे लक्ष केंद्रित करा. कला जोपासा, वाचण करत रहा, ऑडीओ पॉडकास्ट ऐकत चला, मनोरंजन पहा, ज्या गोष्टी तुम्हाला स्वत:ला शोधण्यात मदत करतील त्या गोष्टीच तुम्हाला नकारात्मक विचारांतून बाहेर काढतील.
यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकाठीन, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.
बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.
कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते…..!!
मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी.
तणावाला घाबरून अस्वस्थ होणं याला पर्याय शोधा, तुमचा मेंदू तुमच्याकडून अनेकदा संकटात वा तणावात अधिक प्रभावीपणे कार्य काढून घेऊ शकतो. फक्त सरावानुसार तुम्ही स्वत:ला तणावात त्या योग्य पद्धतीचा माईंड-सेट ठेवण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. त्यामुळे तणावाला कमजोर बनवण्याऐवजी ताकदीचं साधणं बनवायला शिका.
तुमच्या आजूबाजूला कितीही नैराश्य असेल किंवा तुम्हाला नकारात्मक विचारांमधून स्वत:ला बाहेर काढणं फारच कठीण जात असेल तर थोडासा स्वत:ला आवडेल अशा विषयांकडे लक्ष केंद्रित करा. कला जोपासा, वाचण करत रहा, ऑडीओ पॉडकास्ट ऐकत चला, मनोरंजन पहा, ज्या गोष्टी तुम्हाला स्वत:ला शोधण्यात मदत करतील त्या गोष्टीच तुम्हाला नकारात्मक विचारांतून बाहेर काढतील.
यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकाठीन, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.
बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.
कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते…..!!
मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी.