स्वाभिमान विकूल मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीची चांगल.
तुमच्याबद्दल इतर लोकांचे दृष्टीकोन गरजेचे ठरत नसतात. अनेक लोक आयुष्यात भरपुर चुका करून देखील सुधरू शकलेले आणि नव्याने आयुष्याची परिभाषा लिहू शकले आहेत. एक गुंड एका टप्प्यानंतर बॉक्सिंग चॅम्पियन होऊ शकतो, एक कैदी एक चांगला अभिनेता होऊ शकतो, एक चोर चांगला गायक होऊ शकतो. अशी प्रकरणे आज घडलेली आहेत त्यामुळे पुर्वआयुष्यावरून तुमच्याबद्दल इतरांनी लावलेल्या विचारांना फारस महत्व न देता नव्या दिशेत चालत रहा.
कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात.
जोपर्यंत चांगले शिक्षाण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे, हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही. तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.
सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही.. ते फक्त स्वत:च निर्माण करावे लगते..
अनेकदा आपण केलेल्या चांगल्या गोष्टी एखाद्या पडत्या वळणावर आपल्याला छळू लागतात. आपल्या मनात न्युनंगड तयार होऊ लागतो, आपण स्वत:ला आणखीच कमी लेखू लागतो; असं न होता आपण जुन्या चांगल्या केलेल्या गोष्टींवर विचारविनिमय करत पुढे एक पाऊल सकारात्मक विचाराने उचललं पाहिजे.
स्वाभिमान विकूल मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीची चांगल.
तुमच्याबद्दल इतर लोकांचे दृष्टीकोन गरजेचे ठरत नसतात. अनेक लोक आयुष्यात भरपुर चुका करून देखील सुधरू शकलेले आणि नव्याने आयुष्याची परिभाषा लिहू शकले आहेत. एक गुंड एका टप्प्यानंतर बॉक्सिंग चॅम्पियन होऊ शकतो, एक कैदी एक चांगला अभिनेता होऊ शकतो, एक चोर चांगला गायक होऊ शकतो. अशी प्रकरणे आज घडलेली आहेत त्यामुळे पुर्वआयुष्यावरून तुमच्याबद्दल इतरांनी लावलेल्या विचारांना फारस महत्व न देता नव्या दिशेत चालत रहा.
कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात.
जोपर्यंत चांगले शिक्षाण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे, हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही. तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.
सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही.. ते फक्त स्वत:च निर्माण करावे लगते..
अनेकदा आपण केलेल्या चांगल्या गोष्टी एखाद्या पडत्या वळणावर आपल्याला छळू लागतात. आपल्या मनात न्युनंगड तयार होऊ लागतो, आपण स्वत:ला आणखीच कमी लेखू लागतो; असं न होता आपण जुन्या चांगल्या केलेल्या गोष्टींवर विचारविनिमय करत पुढे एक पाऊल सकारात्मक विचाराने उचललं पाहिजे.