कोणत्याही माणसाला अडचणीत जपा तो तुम्हाला आयुष्यभर जपेल.
तुमचा स्वभाव अनेकदा तुमच्या आयुष्यातले संकटे, मार्गात येऊ घातलेले अडथळे सहजरित्या नाहीसे करतो... कारण स्वभावात जेव्हा वेगळ्या दृष्टीकोनाची अन सहजतेने एखादा विषय हाताळण्याची कला जी अंगात मुरल्या जाते तीच कला मुळात जगण्यात गरजेची असते. त्यामुळे रोजच्या जिवणात स्वभावाला स्थैर्य देण्याच कार्य करा बाकी आपोआप सर्व ठीकचं होईल.
जेव्हा धैर्य एका टप्प्यावर भरपुर खचत तेव्हा इतरांपाशी व्यक्त व्हायला जमत नसेल तर स्वत:शीच व्यक्त होणं अधिक गरजेच असतं. आपल्या डोळ्यासमोरील परिस्थिती कितीही बिकट असली तरी स्वत:च्या आधीच्या जिवणात तुम्ही सामोऱ्या गेलेल्या संकटांची आठवण करून त्यांना स्वत:पाशी व्यक्त करा, कटू आठवणींना उराशी कवटाळून रडा हवं तर पण त्यातुन भुतकाळात तुम्ही सावरला होतात हेही पुढे स्वत:ला आठवण करून द्या. आणि हळूहळू स्वत:लाच खंबीर करत एकेक दिवस मनाचं धैर्य वाढवायला लागा.
जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
आयुष्यात तुमची रोजची जडणघडण खुप सुंदररित्या होणं गरजेच आहे, आपल्या आसपासच्या परिसरात चाललेल्या प्रत्येक घडामोडींना तुम्ही कसं सामोरे जाता हे सर्व गरजेचं असतं. त्या त्या ठराविक परिस्थीतीतं तुमची वागणुक पुढील भविष्यात तुमच्यातल्या माणुसपणाची गोष्ट ठरते. त्यामुळे भान राखून गोष्टींना सामोरे जात चला.
खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”
कोणत्याही माणसाला अडचणीत जपा तो तुम्हाला आयुष्यभर जपेल.
तुमचा स्वभाव अनेकदा तुमच्या आयुष्यातले संकटे, मार्गात येऊ घातलेले अडथळे सहजरित्या नाहीसे करतो... कारण स्वभावात जेव्हा वेगळ्या दृष्टीकोनाची अन सहजतेने एखादा विषय हाताळण्याची कला जी अंगात मुरल्या जाते तीच कला मुळात जगण्यात गरजेची असते. त्यामुळे रोजच्या जिवणात स्वभावाला स्थैर्य देण्याच कार्य करा बाकी आपोआप सर्व ठीकचं होईल.
जेव्हा धैर्य एका टप्प्यावर भरपुर खचत तेव्हा इतरांपाशी व्यक्त व्हायला जमत नसेल तर स्वत:शीच व्यक्त होणं अधिक गरजेच असतं. आपल्या डोळ्यासमोरील परिस्थिती कितीही बिकट असली तरी स्वत:च्या आधीच्या जिवणात तुम्ही सामोऱ्या गेलेल्या संकटांची आठवण करून त्यांना स्वत:पाशी व्यक्त करा, कटू आठवणींना उराशी कवटाळून रडा हवं तर पण त्यातुन भुतकाळात तुम्ही सावरला होतात हेही पुढे स्वत:ला आठवण करून द्या. आणि हळूहळू स्वत:लाच खंबीर करत एकेक दिवस मनाचं धैर्य वाढवायला लागा.
जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
आयुष्यात तुमची रोजची जडणघडण खुप सुंदररित्या होणं गरजेच आहे, आपल्या आसपासच्या परिसरात चाललेल्या प्रत्येक घडामोडींना तुम्ही कसं सामोरे जाता हे सर्व गरजेचं असतं. त्या त्या ठराविक परिस्थीतीतं तुमची वागणुक पुढील भविष्यात तुमच्यातल्या माणुसपणाची गोष्ट ठरते. त्यामुळे भान राखून गोष्टींना सामोरे जात चला.
खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”