प्रत्येक क्षणाचा #आनंद घेऊन जगा. कारण गेलेली #वेळ परत येत नाही. आणि येणारी वेळ कशी असेल #सांगता येत नाही...

प्रत्येक क्षणाचा #आनंद घेऊन जगा. कारण गेलेली #वेळ परत येत नाही. आणि येणारी वेळ कशी असेल #सांगता येत नाही...

Share:

More Like This

जगाचा रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे. नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे..

वेळ चांगली असो किंवा वाईट…! शब्दाला जागन आणि शेवट पर्यंत साथ देणं हीच आपली ओळख आहे...

आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.

वेळ आल्यावर सगळेच बदलतात पण वेळ कसलीही आली तरी जे बदलत नाहीत, जे आपल्या सोबत असतात तेच खरे आपले सोबती असतात.

जीवन”…. चांदन तेच असल तरी रात्र अगदी नवीन आहे…आयुष्य मात्र एकदाच का? हा प्रश्न जरा कठीण आहे…

शून्य आणि वर्तुळ दिसायला सारखे असले तरी त्यामध्ये जमीन- आसमानाचा फरक असतो. शून्यात आपला एकटेपणा असतो आणि वर्तुळात आपली माणसं असतात.

जगाचा रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे. नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे..

वेळ चांगली असो किंवा वाईट…! शब्दाला जागन आणि शेवट पर्यंत साथ देणं हीच आपली ओळख आहे...

आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.

वेळ आल्यावर सगळेच बदलतात पण वेळ कसलीही आली तरी जे बदलत नाहीत, जे आपल्या सोबत असतात तेच खरे आपले सोबती असतात.

जीवन”…. चांदन तेच असल तरी रात्र अगदी नवीन आहे…आयुष्य मात्र एकदाच का? हा प्रश्न जरा कठीण आहे…

शून्य आणि वर्तुळ दिसायला सारखे असले तरी त्यामध्ये जमीन- आसमानाचा फरक असतो. शून्यात आपला एकटेपणा असतो आणि वर्तुळात आपली माणसं असतात.