“रेशमी अनुबंध हे अन अबोल साऱ्या भावना… शब्दांत त्या मांडू कशी वेडया मना मज सांग ना…”

“रेशमी अनुबंध हे अन अबोल साऱ्या भावना… शब्दांत त्या मांडू कशी वेडया मना मज सांग ना…”

Share:

More Like This

गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत.. हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे.. आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच.. तू आहेस…..

प्रेम हि अशी गोष्ट आहे जी माणसाला आयुष्यात कधीही कोमेज देत नाही.

साखर गोड आहे कागदावर लिहून चालत नाही. खाल्यावरच तिची चव कळते तसेच, नाते, मैत्री, प्रेम आहे सांगून समजत नाही, तर ती प्रतिसाद देवून टिकवावी लागते.

“जगायच” दूर एका “प्रेम नगरीत” आपलं छोटास घर असाव आणि त्यामध्ये आपली “कोंबड्याची पोल्ट्री” असावी…

”प्रेम”: सखे हातात हात घेशील जेव्हा भीती तुला कसलीच नसेल… अंधारातला काजवाही तेव्हा सुर्यापेख्सा प्रखर असेल.

प्रेम करायचं तर असं करायाचं कि ती व्यक्ती आपल्याला मिळो या ना मिळो, पण कधी त्या व्यक्तीने प्रेम शब्द जरी ऐकला तरी आपली आठवण आली पाहिजे…

गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत.. हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे.. आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच.. तू आहेस…..

प्रेम हि अशी गोष्ट आहे जी माणसाला आयुष्यात कधीही कोमेज देत नाही.

साखर गोड आहे कागदावर लिहून चालत नाही. खाल्यावरच तिची चव कळते तसेच, नाते, मैत्री, प्रेम आहे सांगून समजत नाही, तर ती प्रतिसाद देवून टिकवावी लागते.

“जगायच” दूर एका “प्रेम नगरीत” आपलं छोटास घर असाव आणि त्यामध्ये आपली “कोंबड्याची पोल्ट्री” असावी…

”प्रेम”: सखे हातात हात घेशील जेव्हा भीती तुला कसलीच नसेल… अंधारातला काजवाही तेव्हा सुर्यापेख्सा प्रखर असेल.

प्रेम करायचं तर असं करायाचं कि ती व्यक्ती आपल्याला मिळो या ना मिळो, पण कधी त्या व्यक्तीने प्रेम शब्द जरी ऐकला तरी आपली आठवण आली पाहिजे…