आपल्या चुकीमुळे जर कोणी नाराज झाले असेल तर ती चुकी पुन्हा करू नका.
जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हाच लोक आपल्याला एकटं सोडून जातात.
??“काही नको मला फक्त तुझी साथ हवी.. माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी..”
??“थांब जरा तू बरसू नकोस ती येणार आहे तु ही तरसू नकोस..”
“खरं प्रेम जे तू पाहिलं, जे मी केलं, खरं प्रेम जे आता फक्त आठवणीतचं उरलं..”
आपण काही लोकांसाठी स्पेशल असतो पण फक्त काही काळासाठी.
आपल्या चुकीमुळे जर कोणी नाराज झाले असेल तर ती चुकी पुन्हा करू नका.
जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हाच लोक आपल्याला एकटं सोडून जातात.
??“काही नको मला फक्त तुझी साथ हवी.. माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी..”
??“थांब जरा तू बरसू नकोस ती येणार आहे तु ही तरसू नकोस..”
“खरं प्रेम जे तू पाहिलं, जे मी केलं, खरं प्रेम जे आता फक्त आठवणीतचं उरलं..”
आपण काही लोकांसाठी स्पेशल असतो पण फक्त काही काळासाठी.