जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हाच लोक आपल्याला एकटं सोडून जातात.
“नको पाहूस माझ्याकडे, अशा वेगळ्या नजरेने माझंही मन वेड होईल, अशा तुझ्या पाहण्याने..”
जेव्हा त्रास जास्त होतो तेव्हा व्यक्ती रडत नाही शांत बसतो.
??“थांब जरा तू बरसू नकोस ती येणार आहे तु ही तरसू नकोस..”
प्रेम असो वा नसो… भावना शुद्ध असाव्या लागतात…
कोणीतरी अशी व्यक्ती असावी जी म्हणेल रडू नको तुझ्या रडण्याने मला त्रास होतो.
जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हाच लोक आपल्याला एकटं सोडून जातात.
“नको पाहूस माझ्याकडे, अशा वेगळ्या नजरेने माझंही मन वेड होईल, अशा तुझ्या पाहण्याने..”
जेव्हा त्रास जास्त होतो तेव्हा व्यक्ती रडत नाही शांत बसतो.
??“थांब जरा तू बरसू नकोस ती येणार आहे तु ही तरसू नकोस..”
प्रेम असो वा नसो… भावना शुद्ध असाव्या लागतात…
कोणीतरी अशी व्यक्ती असावी जी म्हणेल रडू नको तुझ्या रडण्याने मला त्रास होतो.