कोणीतरी अशी व्यक्ती असावी जी म्हणेल रडू नको तुझ्या रडण्याने मला त्रास होतो.
जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हाच लोक आपल्याला एकटं सोडून जातात.
??“थांब जरा तू बरसू नकोस ती येणार आहे तु ही तरसू नकोस..”
जग बदलायला काही वेळ लागतो पण आपली माणसं बदलायला क्षण लागतो.
काही गोष्टी समजण्यासाठी हृदय असावं लागतं तेही तुटलेलं.
जेव्हा त्रास जास्त होतो तेव्हा व्यक्ती रडत नाही शांत बसतो.
कोणीतरी अशी व्यक्ती असावी जी म्हणेल रडू नको तुझ्या रडण्याने मला त्रास होतो.
जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हाच लोक आपल्याला एकटं सोडून जातात.
??“थांब जरा तू बरसू नकोस ती येणार आहे तु ही तरसू नकोस..”
जग बदलायला काही वेळ लागतो पण आपली माणसं बदलायला क्षण लागतो.
काही गोष्टी समजण्यासाठी हृदय असावं लागतं तेही तुटलेलं.
जेव्हा त्रास जास्त होतो तेव्हा व्यक्ती रडत नाही शांत बसतो.