जीवनात दोन गोष्टी महत्वाच्य असतात एक वेळ आणि दुसर प्रेम वेळ हे कोणाच नसत आणि प्रेम हे प्रत्येकाने होत नसत!
प्रेम करायचं तर असं करायाचं कि ती व्यक्ती आपल्याला मिळो या ना मिळो, पण कधी त्या व्यक्तीने प्रेम शब्द जरी ऐकला तरी आपली आठवण आली पाहिजे…
“तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय की मलाच मी सापडत नाही, एकटा शोधावा म्हटलं पण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही.”
माणूस गमावण हे सर्वात मोठ नुकसान….नुकसान म्हणजे त्यांचा आठवणीत आयुष्भर जगणं…
भाषा प्रेमाची आज मला कळते आहे,
प्रश्न साधाच आहे पण उत्तर देता येत नाही कारण… काळ वाहून गेला तरी प्रेम काही वाहत नाही आणि, विसरू म्हणूनही पाहिलं प्रेम सहज विसराल जात नाही… खर न?
जीवनात दोन गोष्टी महत्वाच्य असतात एक वेळ आणि दुसर प्रेम वेळ हे कोणाच नसत आणि प्रेम हे प्रत्येकाने होत नसत!
प्रेम करायचं तर असं करायाचं कि ती व्यक्ती आपल्याला मिळो या ना मिळो, पण कधी त्या व्यक्तीने प्रेम शब्द जरी ऐकला तरी आपली आठवण आली पाहिजे…
“तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय की मलाच मी सापडत नाही, एकटा शोधावा म्हटलं पण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही.”
माणूस गमावण हे सर्वात मोठ नुकसान….नुकसान म्हणजे त्यांचा आठवणीत आयुष्भर जगणं…
भाषा प्रेमाची आज मला कळते आहे,
प्रश्न साधाच आहे पण उत्तर देता येत नाही कारण… काळ वाहून गेला तरी प्रेम काही वाहत नाही आणि, विसरू म्हणूनही पाहिलं प्रेम सहज विसराल जात नाही… खर न?