दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं….. तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येतं..
“तुझ्या डोळयात पाणी येईल, असे मी कधीही वागणार नाही, कारण त्या अनमोल अश्रूंची किंमत मी कधीच चुकवू शकणार नाही..”
नकळतच माझे मन तुझ्याकडे वळते आहे…
जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे, प्रेम जे सहज मिळत नाही.
आम्ही तर ते आहोत, जो प्रेम ही करतो आणि राग सुद्धा करतो, पण तुझ्या विना राहू शकत नाही, जे काही करतो फक्त तुझ्यासाठीच करतो.
प्रेम म्हणजे वानवा होऊन जळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत जाणं. – कुसुमाग्रज
दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं….. तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येतं..
“तुझ्या डोळयात पाणी येईल, असे मी कधीही वागणार नाही, कारण त्या अनमोल अश्रूंची किंमत मी कधीच चुकवू शकणार नाही..”
नकळतच माझे मन तुझ्याकडे वळते आहे…
जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे, प्रेम जे सहज मिळत नाही.
आम्ही तर ते आहोत, जो प्रेम ही करतो आणि राग सुद्धा करतो, पण तुझ्या विना राहू शकत नाही, जे काही करतो फक्त तुझ्यासाठीच करतो.
प्रेम म्हणजे वानवा होऊन जळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत जाणं. – कुसुमाग्रज