सल्ला हे असे सत्य आहे जे आपण कधी गांभीर्याने ऐकत नाही, आणि स्तुती एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो!!! ??? !! शुभ सकाळ !! ??

सल्ला हे असे सत्य आहे जे आपण कधी गांभीर्याने ऐकत नाही, आणि स्तुती एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो!!! ??? !! शुभ सकाळ !! ??

Share:

More Like This

एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तीमत्व म्हणून जगा कारण व्यक्ती कधीना कधी संपते पण व्यक्तीमत्व सदैव जिवंत रहाते? !! शुभ सकाळ !!

जेव्हा काही लोक आपली फक्त गरज लागल्यावर आठवण काढतात तेव्हा वाईट वाटून घेऊ नका उलट गर्व करा कारण एक मेणबत्तीची आठवण फक्त अंधार झाल्यावरच येतो. !! शुभ सकाळ !!

मला हे माहीत नाही , की माझे तुमच्या नजरेत माझे महत्व काय आहे? पण माझ्या जीवनात तुम्ही फार महत्त्वाचे आहात म्हणूनच दिवसाची सुरुवात तुमच्या प्रेमळ आठवनिणे? !! शुभ सकाळ !!

आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसें जास्त सुख देतात? ? !! शुभ सकाळ !! ??

लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाही तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे.. ??? !! शुभ सकाळ !! ???

गवत उगवण्यास एक पावसाची सर खूप होते पण वटवृक्ष उगवण्यासाठी खूप उशीर लागतो गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून जाते परंतु वड उशिरा उगवतो आणि हजारो वर्षे जगतो तसेच चांगले विचार आणि चांगले माणसे समजण्यासाठी खूप उशीर लागतो पण एकदा समजले की आयुष्यभर विसरत नाही? !! सुप्रभात !!

एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तीमत्व म्हणून जगा कारण व्यक्ती कधीना कधी संपते पण व्यक्तीमत्व सदैव जिवंत रहाते? !! शुभ सकाळ !!

जेव्हा काही लोक आपली फक्त गरज लागल्यावर आठवण काढतात तेव्हा वाईट वाटून घेऊ नका उलट गर्व करा कारण एक मेणबत्तीची आठवण फक्त अंधार झाल्यावरच येतो. !! शुभ सकाळ !!

मला हे माहीत नाही , की माझे तुमच्या नजरेत माझे महत्व काय आहे? पण माझ्या जीवनात तुम्ही फार महत्त्वाचे आहात म्हणूनच दिवसाची सुरुवात तुमच्या प्रेमळ आठवनिणे? !! शुभ सकाळ !!

आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसें जास्त सुख देतात? ? !! शुभ सकाळ !! ??

लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाही तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे.. ??? !! शुभ सकाळ !! ???

गवत उगवण्यास एक पावसाची सर खूप होते पण वटवृक्ष उगवण्यासाठी खूप उशीर लागतो गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून जाते परंतु वड उशिरा उगवतो आणि हजारो वर्षे जगतो तसेच चांगले विचार आणि चांगले माणसे समजण्यासाठी खूप उशीर लागतो पण एकदा समजले की आयुष्यभर विसरत नाही? !! सुप्रभात !!