जेव्हा त्रास जास्त होतो तेव्हा व्यक्ती रडत नाही शांत बसतो.
जर तुला वाटते मी चुकीचा आहे तर तू बरोबर आहेस कारण मी वेगळा आहे.
??“भावना समजायला शब्दांची साथ लागते मन जुळून यायला हृदयाची हाक लागते..”
“तुला खूप वाईट वाटेल, मला सोडून जाताना कारण तुझही मन दुखावेल माझं मन मोडताना..”
माणूस बदलत नाही बदलते ते परिस्थिती.
प्रेम असो वा नसो… भावना शुद्ध असाव्या लागतात…
जेव्हा त्रास जास्त होतो तेव्हा व्यक्ती रडत नाही शांत बसतो.
जर तुला वाटते मी चुकीचा आहे तर तू बरोबर आहेस कारण मी वेगळा आहे.
??“भावना समजायला शब्दांची साथ लागते मन जुळून यायला हृदयाची हाक लागते..”
“तुला खूप वाईट वाटेल, मला सोडून जाताना कारण तुझही मन दुखावेल माझं मन मोडताना..”
माणूस बदलत नाही बदलते ते परिस्थिती.
प्रेम असो वा नसो… भावना शुद्ध असाव्या लागतात…