??“अचानक त्या वळणावर तुझ्या नि माझ्या नजरेच जुळणं आणि त्यातच होत आकाशातील सप्त रंगांचे एकमेकात मिसळणं..”
“तुला खूप वाईट वाटेल, मला सोडून जाताना कारण तुझही मन दुखावेल माझं मन मोडताना..”
कोणाला चुकीचं समजण्या अगोदर त्याची परिस्थिती जाणून घ्या.
जेव्हा त्रास जास्त होतो तेव्हा व्यक्ती रडत नाही शांत बसतो.
??“काही नको मला फक्त तुझी साथ हवी.. माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी..”
प्रेम असो वा नसो… भावना शुद्ध असाव्या लागतात…
??“अचानक त्या वळणावर तुझ्या नि माझ्या नजरेच जुळणं आणि त्यातच होत आकाशातील सप्त रंगांचे एकमेकात मिसळणं..”
“तुला खूप वाईट वाटेल, मला सोडून जाताना कारण तुझही मन दुखावेल माझं मन मोडताना..”
कोणाला चुकीचं समजण्या अगोदर त्याची परिस्थिती जाणून घ्या.
जेव्हा त्रास जास्त होतो तेव्हा व्यक्ती रडत नाही शांत बसतो.
??“काही नको मला फक्त तुझी साथ हवी.. माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी..”
प्रेम असो वा नसो… भावना शुद्ध असाव्या लागतात…