मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो पण मनाने हरलेला व्यक्ती पुन्हा जिंकू शकत नाही.
जग बदलायला काही वेळ लागतो पण आपली माणसं बदलायला क्षण लागतो.
??“थांब जरा तू बरसू नकोस ती येणार आहे तु ही तरसू नकोस..”
???? जास्त काही मागत नाही एक नजर हवी आहे, आतुरलेल्या मनाला, भेट तुझी हवी आहे.
??? तू सोबत असलीस कि मला माझा हि आधार लागत नाही तू फक्त सोबत रहा मी दुसरं काही मागत नाही.
आपल्या चुकीमुळे जर कोणी नाराज झाले असेल तर ती चुकी पुन्हा करू नका.
मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो पण मनाने हरलेला व्यक्ती पुन्हा जिंकू शकत नाही.
जग बदलायला काही वेळ लागतो पण आपली माणसं बदलायला क्षण लागतो.
??“थांब जरा तू बरसू नकोस ती येणार आहे तु ही तरसू नकोस..”
???? जास्त काही मागत नाही एक नजर हवी आहे, आतुरलेल्या मनाला, भेट तुझी हवी आहे.
??? तू सोबत असलीस कि मला माझा हि आधार लागत नाही तू फक्त सोबत रहा मी दुसरं काही मागत नाही.
आपल्या चुकीमुळे जर कोणी नाराज झाले असेल तर ती चुकी पुन्हा करू नका.