जेव्हा त्रास जास्त होतो तेव्हा व्यक्ती रडत नाही शांत बसतो.
आपण काही लोकांसाठी स्पेशल असतो पण फक्त काही काळासाठी.
“खरं प्रेम जे तू पाहिलं, जे मी केलं, खरं प्रेम जे आता फक्त आठवणीतचं उरलं..”
“तुला खूप वाईट वाटेल, मला सोडून जाताना कारण तुझही मन दुखावेल माझं मन मोडताना..”
“खुपदा तू नसून हि जवळ असल्याचा भास होतो, तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो.”??
??“अचानक त्या वळणावर तुझ्या नि माझ्या नजरेच जुळणं आणि त्यातच होत आकाशातील सप्त रंगांचे एकमेकात मिसळणं..”
जेव्हा त्रास जास्त होतो तेव्हा व्यक्ती रडत नाही शांत बसतो.
आपण काही लोकांसाठी स्पेशल असतो पण फक्त काही काळासाठी.
“खरं प्रेम जे तू पाहिलं, जे मी केलं, खरं प्रेम जे आता फक्त आठवणीतचं उरलं..”
“तुला खूप वाईट वाटेल, मला सोडून जाताना कारण तुझही मन दुखावेल माझं मन मोडताना..”
“खुपदा तू नसून हि जवळ असल्याचा भास होतो, तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो.”??
??“अचानक त्या वळणावर तुझ्या नि माझ्या नजरेच जुळणं आणि त्यातच होत आकाशातील सप्त रंगांचे एकमेकात मिसळणं..”