बोलायचं खूप काही असत पण ऐकायला कुणीच नसत.

बोलायचं खूप काही असत पण ऐकायला कुणीच नसत.

Share:

More Like This

मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो पण मनाने हरलेला व्यक्ती पुन्हा जिंकू शकत नाही.

जग बदलायला काही वेळ लागतो पण आपली माणसं बदलायला क्षण लागतो.

जर तुला वाटते मी चुकीचा आहे तर तू बरोबर आहेस कारण मी वेगळा आहे.

आज माझ्याच सावलीला विचारलं मी का चालते तू माझ्या सोबत, सावलीने पण हसत उत्तर दिले कोण आहे दुसरं सोबत.

कोणीतरी अशी व्यक्ती असावी जी म्हणेल रडू नको तुझ्या रडण्याने मला त्रास होतो.

“आहेस तू सोबतीला म्हणून जगण्याची आस आहे, दिवस रात्र आता फ़क्त तुझाच ध्यास आहे..”

मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो पण मनाने हरलेला व्यक्ती पुन्हा जिंकू शकत नाही.

जग बदलायला काही वेळ लागतो पण आपली माणसं बदलायला क्षण लागतो.

जर तुला वाटते मी चुकीचा आहे तर तू बरोबर आहेस कारण मी वेगळा आहे.

आज माझ्याच सावलीला विचारलं मी का चालते तू माझ्या सोबत, सावलीने पण हसत उत्तर दिले कोण आहे दुसरं सोबत.

कोणीतरी अशी व्यक्ती असावी जी म्हणेल रडू नको तुझ्या रडण्याने मला त्रास होतो.

“आहेस तू सोबतीला म्हणून जगण्याची आस आहे, दिवस रात्र आता फ़क्त तुझाच ध्यास आहे..”