जगताना मनाला पुर्णत: व्यापून जगता आलं पाहिजे. ज्या ध्येयाकडे लक्ष आहे त्याकडे पाहताना नजर अगदी स्पष्ट हवी. एकदा स्पष्ट कल्पना नजरेतून योग्य अवतरली की मग पुढील प्रवासाचा रस्ता टप्याटप्याने आखता येतो.

जगताना मनाला पुर्णत: व्यापून जगता आलं पाहिजे. ज्या ध्येयाकडे लक्ष आहे त्याकडे पाहताना नजर अगदी स्पष्ट हवी. एकदा स्पष्ट कल्पना नजरेतून योग्य अवतरली की मग पुढील प्रवासाचा रस्ता टप्याटप्याने आखता येतो.

अंशुलिखित
Share:

More Like This

मनात फारशी खदखद वा दुख: लपवून ठेवत चलू नका अन्यथा एखाद्या वेळी जेव्हा साचलेलं सार बाहेर पडायला लागतं त्यावेळी ते शक्यतो इतर व्यक्तींवर रागाच्या स्वरूपातचं बाहेर पडतं अन अशाने नाती दुखावली जातात अन माणसं दुरावतात.

अंशुलिखित

“यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इछा अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे”.

तुमची खरी सचोटी राग/क्रोधाला शांत करण्यासाठी लागते. भलेही प्रसंग कसाही असो कितीही बाका असो तडकाफडकी केलेली गोष्ट वा घेतलेला निर्णय नंतर आयुष्यभराची उणीव म्हणून भासू लागतो. त्यामुळे असं काही होऊ देण्यापेक्षा सचोटीने आपल्यावर ताबा ठेवत गोष्टींना सामोरे जात चला.

किरण पवार (अंशु)

माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही, पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा.

तुमचा स्वभाव अनेकदा तुमच्या आयुष्यातले संकटे, मार्गात येऊ घातलेले अडथळे सहजरित्या नाहीसे करतो... कारण स्वभावात जेव्हा वेगळ्या दृष्टीकोनाची अन सहजतेने एखादा विषय हाताळण्याची कला जी अंगात मुरल्या जाते तीच कला मुळात जगण्यात गरजेची असते. त्यामुळे रोजच्या जिवणात स्वभावाला स्थैर्य देण्याच कार्य करा बाकी आपोआप सर्व ठीकचं होईल.

अंशुलिखित

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.

मनात फारशी खदखद वा दुख: लपवून ठेवत चलू नका अन्यथा एखाद्या वेळी जेव्हा साचलेलं सार बाहेर पडायला लागतं त्यावेळी ते शक्यतो इतर व्यक्तींवर रागाच्या स्वरूपातचं बाहेर पडतं अन अशाने नाती दुखावली जातात अन माणसं दुरावतात.

अंशुलिखित

“यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इछा अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे”.

तुमची खरी सचोटी राग/क्रोधाला शांत करण्यासाठी लागते. भलेही प्रसंग कसाही असो कितीही बाका असो तडकाफडकी केलेली गोष्ट वा घेतलेला निर्णय नंतर आयुष्यभराची उणीव म्हणून भासू लागतो. त्यामुळे असं काही होऊ देण्यापेक्षा सचोटीने आपल्यावर ताबा ठेवत गोष्टींना सामोरे जात चला.

किरण पवार (अंशु)

माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही, पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा.

तुमचा स्वभाव अनेकदा तुमच्या आयुष्यातले संकटे, मार्गात येऊ घातलेले अडथळे सहजरित्या नाहीसे करतो... कारण स्वभावात जेव्हा वेगळ्या दृष्टीकोनाची अन सहजतेने एखादा विषय हाताळण्याची कला जी अंगात मुरल्या जाते तीच कला मुळात जगण्यात गरजेची असते. त्यामुळे रोजच्या जिवणात स्वभावाला स्थैर्य देण्याच कार्य करा बाकी आपोआप सर्व ठीकचं होईल.

अंशुलिखित

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.