प्रेम खूप सोपं असतं पण ते सर्वांनाच जमत नसत…
प्रेम मध्ये वाद नसावा संवाद असावा. राग नसावा अनुराग असावा. जीव देणे नसावे जीव लावणे असावे. तुमच्यासाठी काय पण नसावे, तू तिथे मी असावे.
मी पण प्रेम अश्या मुलीवर केलाय की, जिला विसरण मला शक्य नव्हत आणि जिला मिळवण माझ्या नाशिवत नव्हत.
प्रेम हि अशी गोष्ट आहे जी माणसाला आयुष्यात कधीही कोमेज देत नाही.
माणूस गमावण हे सर्वात मोठ नुकसान….नुकसान म्हणजे त्यांचा आठवणीत आयुष्भर जगणं…
“जो पर्यंत सूर्य होणार नाही थंड तो पर्यंत तुझ्यावर प्रेम करणं होणार नाही माझ्या कडून बंद.”
प्रेम खूप सोपं असतं पण ते सर्वांनाच जमत नसत…
प्रेम मध्ये वाद नसावा संवाद असावा. राग नसावा अनुराग असावा. जीव देणे नसावे जीव लावणे असावे. तुमच्यासाठी काय पण नसावे, तू तिथे मी असावे.
मी पण प्रेम अश्या मुलीवर केलाय की, जिला विसरण मला शक्य नव्हत आणि जिला मिळवण माझ्या नाशिवत नव्हत.
प्रेम हि अशी गोष्ट आहे जी माणसाला आयुष्यात कधीही कोमेज देत नाही.
माणूस गमावण हे सर्वात मोठ नुकसान….नुकसान म्हणजे त्यांचा आठवणीत आयुष्भर जगणं…
“जो पर्यंत सूर्य होणार नाही थंड तो पर्यंत तुझ्यावर प्रेम करणं होणार नाही माझ्या कडून बंद.”