काट्यांवर चालून दुसऱ्यासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैत्री. तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोड घास म्हणजे मैत्री. एकटे असल्यावर झालेला खराखूरा भास म्हणजे मैत्री. मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैत्री.

काट्यांवर चालून दुसऱ्यासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैत्री. तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोड घास म्हणजे मैत्री. एकटे असल्यावर झालेला खराखूरा भास म्हणजे मैत्री. मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैत्री.

Share:

More Like This

ना सजवायची असते ना गाजवायची असते, ती तर नुसती रुजवायची असते. मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो इथे फक्त जीव लावायचा असतो.

मैत्री म्हणजे पान नसते सुकायला, मैत्री म्हणजे फुल नसते कोमेजायला, sमैत्री म्हणजे फळ नसते पिकायला, मैत्री म्हणजे फांदी नसते तुटायला, मैत्री म्हणजे मुळ असते एकमेकांना आधार द्यायला..

ओजळीत घेवुन समुद्र कधी दाखवता येत नाही, निळ्याभोर गगनाचा अंत कधी लागत नाही, हाताने काढलेल्या फुलांना सुगंध कधी येत नाही, खऱ्या मैत्री पूर्ण भावनांचा उल्लेख कधी ‘शब्दात’ करता येत नाही..

चांगले मित्र, हात आणि डोळे प्रमाणे असतात जेह्वा हाताना यातना होतात तेह्वा डोळे रडतात आणि जेह्वा डोळे रडतात तेह्वा हात अश्रू पुसतात.

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते, कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते. मैत्री म्हणजे त्याग आहे, मैत्री म्हणजे विश्वास आहे हवा फक्त नावापुरती तर मैत्री खरा श्वास आहे मैत्रीच्या या नात्याबद्दल लिहिण्यासारखे खूप आहे खरे नात्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे मैत्रिला कधी गंध नसतो, मैत्रीचा फक्त छंद असतो मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो.

मैत्री माझी तोडू नकोस, कधीच माझ्याशी रुसु नकोस, मला कधी विसरु नकोस, मी दूर असून जवळ आहे तुझ्या, फक्त माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस.

ना सजवायची असते ना गाजवायची असते, ती तर नुसती रुजवायची असते. मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो इथे फक्त जीव लावायचा असतो.

मैत्री म्हणजे पान नसते सुकायला, मैत्री म्हणजे फुल नसते कोमेजायला, sमैत्री म्हणजे फळ नसते पिकायला, मैत्री म्हणजे फांदी नसते तुटायला, मैत्री म्हणजे मुळ असते एकमेकांना आधार द्यायला..

ओजळीत घेवुन समुद्र कधी दाखवता येत नाही, निळ्याभोर गगनाचा अंत कधी लागत नाही, हाताने काढलेल्या फुलांना सुगंध कधी येत नाही, खऱ्या मैत्री पूर्ण भावनांचा उल्लेख कधी ‘शब्दात’ करता येत नाही..

चांगले मित्र, हात आणि डोळे प्रमाणे असतात जेह्वा हाताना यातना होतात तेह्वा डोळे रडतात आणि जेह्वा डोळे रडतात तेह्वा हात अश्रू पुसतात.

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते, कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते. मैत्री म्हणजे त्याग आहे, मैत्री म्हणजे विश्वास आहे हवा फक्त नावापुरती तर मैत्री खरा श्वास आहे मैत्रीच्या या नात्याबद्दल लिहिण्यासारखे खूप आहे खरे नात्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे मैत्रिला कधी गंध नसतो, मैत्रीचा फक्त छंद असतो मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो.

मैत्री माझी तोडू नकोस, कधीच माझ्याशी रुसु नकोस, मला कधी विसरु नकोस, मी दूर असून जवळ आहे तुझ्या, फक्त माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस.