उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी माझ भारत देश घडविला.
जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो….जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असतो… मरण आलं तरी दुःख नाही...फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.
उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान वाया जात नाही. - विनायक दामोदर सावरकर
ज्यांनी लिहीली स्वातंत्र्याची गाथा, त्यांच्या चरणी ठेवू माथा. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा वंदे मातरम्.
बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
देशभक्ती मूळ रूपात एक धारणा आहे, ती म्हणजे हा देश सर्वात चांगला आहे, कारण इथेच आपला जन्म झाला आहे.
उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी माझ भारत देश घडविला.
जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो….जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असतो… मरण आलं तरी दुःख नाही...फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.
उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान वाया जात नाही. - विनायक दामोदर सावरकर
ज्यांनी लिहीली स्वातंत्र्याची गाथा, त्यांच्या चरणी ठेवू माथा. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा वंदे मातरम्.
बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
देशभक्ती मूळ रूपात एक धारणा आहे, ती म्हणजे हा देश सर्वात चांगला आहे, कारण इथेच आपला जन्म झाला आहे.