कोणत्याही देशाची संस्कृतीही त्या देशातील लोकांच्या हृदय आणि आत्म्यात वसते.
देशभक्ती मूळ रूपात एक धारणा आहे, ती म्हणजे हा देश सर्वात चांगला आहे, कारण इथेच आपला जन्म झाला आहे.
जी लोक दुसऱ्यांना जगण्याचं स्वातंत्र्य देत नाहीत त्यांनासुद्धा स्वातंत्र्याचा हक्क नाही.
दे सलामी... या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे, हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे.
आम्ही या देशाची तरुण पिढी शपथ घेत आहोत..कि आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत;आतंकवाद, भ्रष्टाचाराशी लढत राहूत…आम्ही आमच्या भारत मातेचं संरक्षण करत राहूत.जय हिंद….जय भारत..!!!स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच. - लोकमान्य टिळक
कोणत्याही देशाची संस्कृतीही त्या देशातील लोकांच्या हृदय आणि आत्म्यात वसते.
देशभक्ती मूळ रूपात एक धारणा आहे, ती म्हणजे हा देश सर्वात चांगला आहे, कारण इथेच आपला जन्म झाला आहे.
जी लोक दुसऱ्यांना जगण्याचं स्वातंत्र्य देत नाहीत त्यांनासुद्धा स्वातंत्र्याचा हक्क नाही.
दे सलामी... या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे, हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे.
आम्ही या देशाची तरुण पिढी शपथ घेत आहोत..कि आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत;आतंकवाद, भ्रष्टाचाराशी लढत राहूत…आम्ही आमच्या भारत मातेचं संरक्षण करत राहूत.जय हिंद….जय भारत..!!!स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच. - लोकमान्य टिळक