मला सोडायचं कारण सांगायचं ना, माझ्या वर नाराज होती का, माझ्या सारखे हजार होते.!
प्रेम म्हणजे गुलाब नव्हे,गुलाबाचं जणू रानच असतं.सुवास धुंद करीत असतो काट्यांचा मात्र भान नसतं !
कुठेही रहा पण सुखात रहा, सुख माझे त्यात आहे, स्वतःचा जीव जपत रहा, कारण जीव माझा तुझ्यात आहे…
एखाद्याच्या Feelings बरोबर खेळणं बरं नसतं…
तुझ्या आठवणींना आठवत, माझं वेडं मन जगत होतं... कधीतरी येशील तू जीवनात, याच आशेवर वाट पाहत होतं...
“तु माझ्या आयुष्यात येणं कधीच शक्य नव्हतं हे मला माहीत असून… तरीपण मी तुझ्यावर प्रेम केलं”
मला सोडायचं कारण सांगायचं ना, माझ्या वर नाराज होती का, माझ्या सारखे हजार होते.!
प्रेम म्हणजे गुलाब नव्हे,गुलाबाचं जणू रानच असतं.सुवास धुंद करीत असतो काट्यांचा मात्र भान नसतं !
कुठेही रहा पण सुखात रहा, सुख माझे त्यात आहे, स्वतःचा जीव जपत रहा, कारण जीव माझा तुझ्यात आहे…
एखाद्याच्या Feelings बरोबर खेळणं बरं नसतं…
तुझ्या आठवणींना आठवत, माझं वेडं मन जगत होतं... कधीतरी येशील तू जीवनात, याच आशेवर वाट पाहत होतं...
“तु माझ्या आयुष्यात येणं कधीच शक्य नव्हतं हे मला माहीत असून… तरीपण मी तुझ्यावर प्रेम केलं”