तुझ्या आठवणींना आठवत, माझं वेडं मन जगत होतं... कधीतरी येशील तू जीवनात, याच आशेवर वाट पाहत होतं...
जीव तुटका होतो बोलण्यास, तुला एक वेळ पाहण्यास, तुझ्या जवळ येण्यास, आशा राहते ती मनास, असेच संपते दिवस नाही संपत तो प्रवास...
एखाद्याला सोडून जातांना, मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये, जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा, जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं…
नेहमीच आनंद मिळेल असे नाही, कधी कधी दुःख पण सोसावे लागते, कितीही अहंकारी असाल तरीही, प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते…
हल्ली लोक खुप मतलबी झाली आहेत, आवड बदलली कि निवडही बदलतात. मतलबी!
खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात, कितीही मनापासून प्रेम करा, तुझ्याशिवाय जगु शकत नाही, असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात…
तुझ्या आठवणींना आठवत, माझं वेडं मन जगत होतं... कधीतरी येशील तू जीवनात, याच आशेवर वाट पाहत होतं...
जीव तुटका होतो बोलण्यास, तुला एक वेळ पाहण्यास, तुझ्या जवळ येण्यास, आशा राहते ती मनास, असेच संपते दिवस नाही संपत तो प्रवास...
एखाद्याला सोडून जातांना, मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये, जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा, जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं…
नेहमीच आनंद मिळेल असे नाही, कधी कधी दुःख पण सोसावे लागते, कितीही अहंकारी असाल तरीही, प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते…
हल्ली लोक खुप मतलबी झाली आहेत, आवड बदलली कि निवडही बदलतात. मतलबी!
खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात, कितीही मनापासून प्रेम करा, तुझ्याशिवाय जगु शकत नाही, असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात…