तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती परत येत असती तर… ती व्यक्ती तुम्हाला एकटे सोडूनच का गेली असती…

तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती परत येत असती तर… ती व्यक्ती तुम्हाला एकटे सोडूनच का गेली असती…

Share:

More Like This

जेव्हा काही खास लोक आपल्याला दुर्लक्षित करत असतील, तेव्हा समजून जा की, त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत…

नेहमीच आनंद मिळेल असे नाही, कधी कधी दुःख पण सोसावे लागते, कितीही अहंकारी असाल तरीही, प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते…

खऱ्या प्रेमातले अश्रू आणि लहान मुलांचे अश्रू सारखेच असतात,कारण दोघांना माहीत असत की दुःख काय आहे पण ते कोणाला सांगू शकत नाही.

‘मन गुंतायला’ हि वेळ लागत नाही आणि, ‘मन तुटायला’ हि वेळ लागत नाही.. वेळ लागतो फक्त, ते गुंतलेले मन आवरायला आणि, ‘तुटलेले मन सावरायला’…

आयुष्यात कधीच कोणत्या relation साठी रडू नका, कारण जे रडवतात ते प्रेम करत नसतात आणि जे प्रेम करतात ते कधीच रडू देत नाही.

“जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही, एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही..”

जेव्हा काही खास लोक आपल्याला दुर्लक्षित करत असतील, तेव्हा समजून जा की, त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत…

नेहमीच आनंद मिळेल असे नाही, कधी कधी दुःख पण सोसावे लागते, कितीही अहंकारी असाल तरीही, प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते…

खऱ्या प्रेमातले अश्रू आणि लहान मुलांचे अश्रू सारखेच असतात,कारण दोघांना माहीत असत की दुःख काय आहे पण ते कोणाला सांगू शकत नाही.

‘मन गुंतायला’ हि वेळ लागत नाही आणि, ‘मन तुटायला’ हि वेळ लागत नाही.. वेळ लागतो फक्त, ते गुंतलेले मन आवरायला आणि, ‘तुटलेले मन सावरायला’…

आयुष्यात कधीच कोणत्या relation साठी रडू नका, कारण जे रडवतात ते प्रेम करत नसतात आणि जे प्रेम करतात ते कधीच रडू देत नाही.

“जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही, एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही..”