आयुष्यात खूप काही हवं असतं पण हवं असतं ते मिळत नसतं हव ते मिळालं तरी खूप कमी असतं चांदण्यांनी भरुनसुध्दा आपलं आभाळ रिकामं असतं.
एखाद्यावर प्रेमकरून दूर व्हायचे दुख तुला मी काय सांगू ... व्हायचे ते होऊन गेले ... आता नियती कढे मी काय मागू .... झाल्या वेदना जेवढ्या मला तिला त्याहून जास्त झाल्या असतील .... पाहून वीरह आमचा आसा देवाचेही डोळे पाणावले असतील...
प्रत्येक वेळी ती व्यक्ती सगळ्यात जास्त रडवते जिला मी स्वप्नात देखील रडू देत नाही.
एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो ,, तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्याबरोबर सर्वजणं असतात ,, पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते .....
मेणबत्ती मधला धागा मेणबत्तीला म्हणाला: मी जळत असतो तेव्हा तु का विरघळत असते? मेणबत्ती म्हणाली: ""ज्याला हदयात जागा दिली तो सोडुन चालला असेल तर कोणाच्याही डोळयातुन पाणी येणारच ना..!
गुन्हा फक्त इतकाचं झाला, कि मी तुझ्यावर प्रेम केलं.. माझं वेड मन तुझ्यावरचं मेलं.. प्रेम मी करतचं राहिले, तू फक्त व्यस्त राहिला.. मी मात्र धावतचं राहिले, तू मात्र पाहतचं राहिला.. आज मी तुझ्यापासून खूप दूर आहे, तू मात्र तिथेचं राहिलास.
आयुष्यात खूप काही हवं असतं पण हवं असतं ते मिळत नसतं हव ते मिळालं तरी खूप कमी असतं चांदण्यांनी भरुनसुध्दा आपलं आभाळ रिकामं असतं.
एखाद्यावर प्रेमकरून दूर व्हायचे दुख तुला मी काय सांगू ... व्हायचे ते होऊन गेले ... आता नियती कढे मी काय मागू .... झाल्या वेदना जेवढ्या मला तिला त्याहून जास्त झाल्या असतील .... पाहून वीरह आमचा आसा देवाचेही डोळे पाणावले असतील...
प्रत्येक वेळी ती व्यक्ती सगळ्यात जास्त रडवते जिला मी स्वप्नात देखील रडू देत नाही.
एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो ,, तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्याबरोबर सर्वजणं असतात ,, पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते .....
मेणबत्ती मधला धागा मेणबत्तीला म्हणाला: मी जळत असतो तेव्हा तु का विरघळत असते? मेणबत्ती म्हणाली: ""ज्याला हदयात जागा दिली तो सोडुन चालला असेल तर कोणाच्याही डोळयातुन पाणी येणारच ना..!
गुन्हा फक्त इतकाचं झाला, कि मी तुझ्यावर प्रेम केलं.. माझं वेड मन तुझ्यावरचं मेलं.. प्रेम मी करतचं राहिले, तू फक्त व्यस्त राहिला.. मी मात्र धावतचं राहिले, तू मात्र पाहतचं राहिला.. आज मी तुझ्यापासून खूप दूर आहे, तू मात्र तिथेचं राहिलास.