अनेक जण भेटतात, खूप जण आपल्याला जवळ घेतात, आणि दुरावतातही, अनेक जण आपल्याला शब्द देतात, आणि विसरतातही, सुर्यास्तानंतर स्वतःची सावलीही दूर जाते, शेवटी आपण एकटेच असतो, आणि सोबत असतात फक्त आठवणी…

अनेक जण भेटतात, खूप जण आपल्याला जवळ घेतात, आणि दुरावतातही, अनेक जण आपल्याला शब्द देतात, आणि विसरतातही, सुर्यास्तानंतर स्वतःची सावलीही दूर जाते, शेवटी आपण एकटेच असतो, आणि सोबत असतात फक्त आठवणी…

Share:

More Like This

काच बनविणार्याने जर हृदय पण काचेच बनविले असत तर फार बर झालं असत ..... कमीत कमी तोड्ण्याराच्या हाथाला जखम तरी झाली असती ..

प्रेम म्हणजे गुलाब नव्हे,गुलाबाचं जणू रानच असतं.सुवास धुंद करीत असतो काट्यांचा मात्र भान नसतं !

कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून, बरंच काही गमवावे लागते किंमत म्हणून…

एवढं जीव लावून पण शेवटी मीच वाईट.....

मला एक सांग, तु परीक्षा घेत आहेस माझ्या सहनशीलतेची की .... खरोखरच तुला माझी आठवण येत नाही...?

मला सोडून जाताना तुझ्या मनाला काहीच नाही वाटलं पण माझं मन मात्र ओल्या कागदाप्रमाणं फ़ाटलं.

काच बनविणार्याने जर हृदय पण काचेच बनविले असत तर फार बर झालं असत ..... कमीत कमी तोड्ण्याराच्या हाथाला जखम तरी झाली असती ..

प्रेम म्हणजे गुलाब नव्हे,गुलाबाचं जणू रानच असतं.सुवास धुंद करीत असतो काट्यांचा मात्र भान नसतं !

कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून, बरंच काही गमवावे लागते किंमत म्हणून…

एवढं जीव लावून पण शेवटी मीच वाईट.....

मला एक सांग, तु परीक्षा घेत आहेस माझ्या सहनशीलतेची की .... खरोखरच तुला माझी आठवण येत नाही...?

मला सोडून जाताना तुझ्या मनाला काहीच नाही वाटलं पण माझं मन मात्र ओल्या कागदाप्रमाणं फ़ाटलं.