प्रेम म्हणजे गुलाब नव्हे,गुलाबाचं जणू रानच असतं.सुवास धुंद करीत असतो काट्यांचा मात्र भान नसतं !
मला तर वाईट त्या गोष्टीच वाटत आहे प्रेम तू केलस,जीव तू लावलास,आणि सवय सुद्धा लावलीस आणि शेवट सोडून सुध्दा तूच गेलीस.
“जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही, एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही..”
प्रेमामध्ये सर्व काही माफ असते असं म्हणतात..! घोका आणि विश्वासघात सुद्धा..?
आयुष्याने मला एक जबरदस्त टोमना मारला. जर कोणी तुझ आहे तर.... तुझ्या जवळ का नाही...?
खऱ्या प्रेमातले अश्रू आणि लहान मुलांचे अश्रू सारखेच असतात,कारण दोघांना माहीत असत की दुःख काय आहे पण ते कोणाला सांगू शकत नाही.
प्रेम म्हणजे गुलाब नव्हे,गुलाबाचं जणू रानच असतं.सुवास धुंद करीत असतो काट्यांचा मात्र भान नसतं !
मला तर वाईट त्या गोष्टीच वाटत आहे प्रेम तू केलस,जीव तू लावलास,आणि सवय सुद्धा लावलीस आणि शेवट सोडून सुध्दा तूच गेलीस.
“जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही, एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही..”
प्रेमामध्ये सर्व काही माफ असते असं म्हणतात..! घोका आणि विश्वासघात सुद्धा..?
आयुष्याने मला एक जबरदस्त टोमना मारला. जर कोणी तुझ आहे तर.... तुझ्या जवळ का नाही...?
खऱ्या प्रेमातले अश्रू आणि लहान मुलांचे अश्रू सारखेच असतात,कारण दोघांना माहीत असत की दुःख काय आहे पण ते कोणाला सांगू शकत नाही.