कितीही जगले कोणासाठी, कोणीच कोणासाठी मरत नाही, अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशीबाचे चक्र थांबत नाही, आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर, त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही…

कितीही जगले कोणासाठी, कोणीच कोणासाठी मरत नाही, अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशीबाचे चक्र थांबत नाही, आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर, त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही…

Share:

More Like This

एक वेळेस प्रेम नाही केलं तरी चालेल, पण खऱ्या प्रेमाचा दिखावा मात्र करु नका.?

एका ?सोनेरी पक्षा? साठी मी ? ❤माझ्या काळजाचा तूकडा कापुन?? दिला✔ काळीज अजुन ? तडफडतय पण..,???पक्षी मात्र उडून गेला.✔ x

एखाद्याला सोडून जातांना, मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये, जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा, जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं…

जर प्रत्येकाच्या प्रेमाचा शेवट लग्नाणे झाला असता तर आज राधा भगवान कृष्णांची बायको असती.

तुज्या' डोळ्यात पहाताना तुज्या' डोळ्यात रमून जाताना, तुज्या' माज्यातील अंतर मला कललेच नाही...... तुज्या' डोळ्यात असा हरवलो की .... तुज्या' डोळ्यापलिकडे ही एक जग आहे हे मला स्मरलेच नाही ;";;; 'नकार'...., तुज्या त्या 'नकाराने' मला नक्कीच खुप रड्वले.... पण मी म्हणालो "जाऊ दे" निदान या अश्रुनी तरी मी 'जीवंत' असल्याचे जानवले..

मागितली होती फक्त तुझी साथ, तु तर सोडून गेलास हातातला हात, म्हणूनच आता तुझ्याकडे माझे काहीच मागणे नाही, पण तुझ्याशिवाय जगणे… म्हणजे काहीच जगणे नाही…!

एक वेळेस प्रेम नाही केलं तरी चालेल, पण खऱ्या प्रेमाचा दिखावा मात्र करु नका.?

एका ?सोनेरी पक्षा? साठी मी ? ❤माझ्या काळजाचा तूकडा कापुन?? दिला✔ काळीज अजुन ? तडफडतय पण..,???पक्षी मात्र उडून गेला.✔ x

एखाद्याला सोडून जातांना, मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये, जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा, जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं…

जर प्रत्येकाच्या प्रेमाचा शेवट लग्नाणे झाला असता तर आज राधा भगवान कृष्णांची बायको असती.

तुज्या' डोळ्यात पहाताना तुज्या' डोळ्यात रमून जाताना, तुज्या' माज्यातील अंतर मला कललेच नाही...... तुज्या' डोळ्यात असा हरवलो की .... तुज्या' डोळ्यापलिकडे ही एक जग आहे हे मला स्मरलेच नाही ;";;; 'नकार'...., तुज्या त्या 'नकाराने' मला नक्कीच खुप रड्वले.... पण मी म्हणालो "जाऊ दे" निदान या अश्रुनी तरी मी 'जीवंत' असल्याचे जानवले..

मागितली होती फक्त तुझी साथ, तु तर सोडून गेलास हातातला हात, म्हणूनच आता तुझ्याकडे माझे काहीच मागणे नाही, पण तुझ्याशिवाय जगणे… म्हणजे काहीच जगणे नाही…!