प्रेमामध्ये सर्व काही माफ असते असं म्हणतात..! घोका आणि विश्वासघात सुद्धा..?
जवळची नाती ही माणसाला, कधी कधी खूप छळतात, जितके जास्त जपाल तितके, आपणाला आणखी दुर लोटतात…
तू सोडून गेल्यावर... माझा श्वास थाम्बेल एक थेम्ब अश्रु काढ आणि एक दीर्घ श्वास घेउन टाक... माझ्यानंतर माझी आठवण काढू नकोस.. माझा विचार मनातून काढून टाक.. माझ्या पत्रांना .. जवळ ठेऊ नकोस... त्रास होइल.. त्या आठवणीना जालून टाक... मी गेल्यानंतर... माझी स्वप्न ही मरून जातील.. माझ्या स्वप्नाना... माझ्या राखेसोबत नदिमधे वाहून टाक.. मी मेल्यावर... कुणी विचारलं.. कोण होता तो...? तर "एक वेडा" होता अस सांगुन टाक.. जिवलग मैत्रिण म्हणुन.. कुणी तुला विचारल.. आजार काय होता?? तर नजर झुकवुन "प्रेम" सांगुन टाक....
मागितली होती फक्त तुझी साथ, तु तर सोडून गेलास हातातला हात, म्हणूनच आता तुझ्याकडे माझे काहीच मागणे नाही, पण तुझ्याशिवाय जगणे… म्हणजे काहीच जगणे नाही…!
“एखाद्या वळणावरती जुळलेले संबंध तुटण्याचा प्रसंग जरी आला तरी ते संबंध पूर्णपणे कधीच तोडू नका.. कारण, “अजून एखाद्या वळणावरती हे संबंध परत एकदा जोडण्याची गरज निर्माण झाली तर, निदान एकमेकांच्या मनात प्रवेश करायला थोडीशी जागा तरी असलीच पाहिजे”
मी ज्या व्यक्तीला सर्वात जास्त जवळ केलं होत ना तीच व्यक्ती माझ्या पासून आज लांब आहे.
प्रेमामध्ये सर्व काही माफ असते असं म्हणतात..! घोका आणि विश्वासघात सुद्धा..?
जवळची नाती ही माणसाला, कधी कधी खूप छळतात, जितके जास्त जपाल तितके, आपणाला आणखी दुर लोटतात…
तू सोडून गेल्यावर... माझा श्वास थाम्बेल एक थेम्ब अश्रु काढ आणि एक दीर्घ श्वास घेउन टाक... माझ्यानंतर माझी आठवण काढू नकोस.. माझा विचार मनातून काढून टाक.. माझ्या पत्रांना .. जवळ ठेऊ नकोस... त्रास होइल.. त्या आठवणीना जालून टाक... मी गेल्यानंतर... माझी स्वप्न ही मरून जातील.. माझ्या स्वप्नाना... माझ्या राखेसोबत नदिमधे वाहून टाक.. मी मेल्यावर... कुणी विचारलं.. कोण होता तो...? तर "एक वेडा" होता अस सांगुन टाक.. जिवलग मैत्रिण म्हणुन.. कुणी तुला विचारल.. आजार काय होता?? तर नजर झुकवुन "प्रेम" सांगुन टाक....
मागितली होती फक्त तुझी साथ, तु तर सोडून गेलास हातातला हात, म्हणूनच आता तुझ्याकडे माझे काहीच मागणे नाही, पण तुझ्याशिवाय जगणे… म्हणजे काहीच जगणे नाही…!
“एखाद्या वळणावरती जुळलेले संबंध तुटण्याचा प्रसंग जरी आला तरी ते संबंध पूर्णपणे कधीच तोडू नका.. कारण, “अजून एखाद्या वळणावरती हे संबंध परत एकदा जोडण्याची गरज निर्माण झाली तर, निदान एकमेकांच्या मनात प्रवेश करायला थोडीशी जागा तरी असलीच पाहिजे”
मी ज्या व्यक्तीला सर्वात जास्त जवळ केलं होत ना तीच व्यक्ती माझ्या पासून आज लांब आहे.