एखाद्याला सोडून जातांना, मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये, जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा, जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं…

एखाद्याला सोडून जातांना, मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये, जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा, जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं…

Share:

More Like This

हिम्मत लागते समोरचा आपल्यावर प्रेम करत नसतांना सुद्धा आपण त्याच्यावर प्रेम करायला.

नशिबात आणि हृदयात फक्त एवढाच फरक असतो, जो हृदयात असतो तो नशिबात नसतो आणि जो नशिबात असतो तो हृदयात नसतो…

जी माणसे प्रेमाची कदर करतात, त्यांना कधी प्रेम मिळत नाही. ... पण जे प्रेमाला टाइमपास समझतात, त्यांनाच खरं प्रेम करणारी व्यक्ती भेटते.....!!!

तू दिलेल्या काही वेदनेमध्ये सुद्धा काही वेगळाच आनंद मिळतो.

“एखाद्या वळणावरती जुळलेले संबंध तुटण्याचा प्रसंग जरी आला तरी ते संबंध पूर्णपणे कधीच तोडू नका.. कारण, “अजून एखाद्या वळणावरती हे संबंध परत एकदा जोडण्याची गरज निर्माण झाली तर, निदान एकमेकांच्या मनात प्रवेश करायला थोडीशी जागा तरी असलीच पाहिजे”

आयुष्यात चुकूनही एक चूक करु नका ती म्हणजे चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडू नका. ही अशी चूक आहे ज्यामध्ये झालेल्या जखमा जगाला नाही दिसत पण स्वतःला खुप त्रास होतो .

हिम्मत लागते समोरचा आपल्यावर प्रेम करत नसतांना सुद्धा आपण त्याच्यावर प्रेम करायला.

नशिबात आणि हृदयात फक्त एवढाच फरक असतो, जो हृदयात असतो तो नशिबात नसतो आणि जो नशिबात असतो तो हृदयात नसतो…

जी माणसे प्रेमाची कदर करतात, त्यांना कधी प्रेम मिळत नाही. ... पण जे प्रेमाला टाइमपास समझतात, त्यांनाच खरं प्रेम करणारी व्यक्ती भेटते.....!!!

तू दिलेल्या काही वेदनेमध्ये सुद्धा काही वेगळाच आनंद मिळतो.

“एखाद्या वळणावरती जुळलेले संबंध तुटण्याचा प्रसंग जरी आला तरी ते संबंध पूर्णपणे कधीच तोडू नका.. कारण, “अजून एखाद्या वळणावरती हे संबंध परत एकदा जोडण्याची गरज निर्माण झाली तर, निदान एकमेकांच्या मनात प्रवेश करायला थोडीशी जागा तरी असलीच पाहिजे”

आयुष्यात चुकूनही एक चूक करु नका ती म्हणजे चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडू नका. ही अशी चूक आहे ज्यामध्ये झालेल्या जखमा जगाला नाही दिसत पण स्वतःला खुप त्रास होतो .