खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात, कितीही मनापासून प्रेम करा, तुझ्याशिवाय जगु शकत नाही, असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात…

खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात, कितीही मनापासून प्रेम करा, तुझ्याशिवाय जगु शकत नाही, असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात…

Share:

More Like This

कुणावर कितीही प्रेम करा पण जर समोरच्याला आपली सोबत नको असेल ना, तेव्हा आपली लहानशी चुकी पण पुरेशी असते नातं तुटायला…

एवढं जीव लावून पण शेवटी मीच वाईट.....

हसता..हसता... आयुष्याचा सर्कस आणि स्वत:चा जोकर कधी झाला समजलेच नाही...!

त्रास कधीच कमी नाही झाला पण त्रास सहन करण्याची सवय मात्र झाली आहे.

मला माहिती आहे तुझ्यावर शंका घेणं चुकीचे आहे पण तुझ्यावर घेतलेली शंका बरोबर निघाली.

ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली, तुझ्यासारखे खूप भेटतील मला, मी पण हसून तिला विचारलं, आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला…

कुणावर कितीही प्रेम करा पण जर समोरच्याला आपली सोबत नको असेल ना, तेव्हा आपली लहानशी चुकी पण पुरेशी असते नातं तुटायला…

एवढं जीव लावून पण शेवटी मीच वाईट.....

हसता..हसता... आयुष्याचा सर्कस आणि स्वत:चा जोकर कधी झाला समजलेच नाही...!

त्रास कधीच कमी नाही झाला पण त्रास सहन करण्याची सवय मात्र झाली आहे.

मला माहिती आहे तुझ्यावर शंका घेणं चुकीचे आहे पण तुझ्यावर घेतलेली शंका बरोबर निघाली.

ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली, तुझ्यासारखे खूप भेटतील मला, मी पण हसून तिला विचारलं, आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला…