मागितली होती फक्त तुझी साथ, तु तर सोडून गेलास हातातला हात, म्हणूनच आता तुझ्याकडे माझे काहीच मागणे नाही, पण तुझ्याशिवाय जगणे… म्हणजे काहीच जगणे नाही…!
माणसाचे आयुष्य जीवनात दोन वेळा नक्की बदलते, कुणीतरी खास व्यक्तीने जीवनात प्रवेश केल्यावर, आणि कुणीतरी खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यावर…
अगोदर तो मनापासुन बोलायचा आणि आता गरजेनुसार बोलतो..
मला त्रास देऊन जर तुला आनंद मिळत असेल, तर मी तो त्रास सहन करायला कधी पण तयार आहे…
माझ्यापासून दूरच जायचंय, तर खुशाल जा.. फक्त एवढंच लक्षात ठेव, पुन्हा मागे वळून बघायची मला पण सवय नाही…
समोरच्यालाच बोलयची ईच्छा नसेल तर आपण कशाला जबरदस्ती करायची माझ्या सोबत बोल म्हणून...
मागितली होती फक्त तुझी साथ, तु तर सोडून गेलास हातातला हात, म्हणूनच आता तुझ्याकडे माझे काहीच मागणे नाही, पण तुझ्याशिवाय जगणे… म्हणजे काहीच जगणे नाही…!
माणसाचे आयुष्य जीवनात दोन वेळा नक्की बदलते, कुणीतरी खास व्यक्तीने जीवनात प्रवेश केल्यावर, आणि कुणीतरी खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यावर…
अगोदर तो मनापासुन बोलायचा आणि आता गरजेनुसार बोलतो..
मला त्रास देऊन जर तुला आनंद मिळत असेल, तर मी तो त्रास सहन करायला कधी पण तयार आहे…
माझ्यापासून दूरच जायचंय, तर खुशाल जा.. फक्त एवढंच लक्षात ठेव, पुन्हा मागे वळून बघायची मला पण सवय नाही…
समोरच्यालाच बोलयची ईच्छा नसेल तर आपण कशाला जबरदस्ती करायची माझ्या सोबत बोल म्हणून...