मला सोडायचं कारण सांगायचं ना, माझ्या वर नाराज होती का, माझ्या सारखे हजार होते.!
मागितली होती फक्त तुझी साथ, तु तर सोडून गेलास हातातला हात, म्हणूनच आता तुझ्याकडे माझे काहीच मागणे नाही, पण तुझ्याशिवाय जगणे… म्हणजे काहीच जगणे नाही…!
मेणबत्ती मधला धागा मेणबत्तीला म्हणाला: मी जळत असतो तेव्हा तु का विरघळत असते? मेणबत्ती म्हणाली: ""ज्याला हदयात जागा दिली तो सोडुन चालला असेल तर कोणाच्याही डोळयातुन पाणी येणारच ना..!
जी माणसे प्रेमाची कदर करतात, त्यांना कधी प्रेम मिळत नाही. ... पण जे प्रेमाला टाइमपास समझतात, त्यांनाच खरं प्रेम करणारी व्यक्ती भेटते.....!!!
आता मी तुला दुसरी संधी नाही देऊ शकत कारण तु ज्या हृदयात होती ते आता पूर्णपणे तुटून गेलं आहे.
प्रेमात एकदा खाल्ला धोका, आता प्रेमात पडायची इच्छाच नाही, आता जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचंय, आता परत रडायची इच्छाच नाही…
मला सोडायचं कारण सांगायचं ना, माझ्या वर नाराज होती का, माझ्या सारखे हजार होते.!
मागितली होती फक्त तुझी साथ, तु तर सोडून गेलास हातातला हात, म्हणूनच आता तुझ्याकडे माझे काहीच मागणे नाही, पण तुझ्याशिवाय जगणे… म्हणजे काहीच जगणे नाही…!
मेणबत्ती मधला धागा मेणबत्तीला म्हणाला: मी जळत असतो तेव्हा तु का विरघळत असते? मेणबत्ती म्हणाली: ""ज्याला हदयात जागा दिली तो सोडुन चालला असेल तर कोणाच्याही डोळयातुन पाणी येणारच ना..!
जी माणसे प्रेमाची कदर करतात, त्यांना कधी प्रेम मिळत नाही. ... पण जे प्रेमाला टाइमपास समझतात, त्यांनाच खरं प्रेम करणारी व्यक्ती भेटते.....!!!
आता मी तुला दुसरी संधी नाही देऊ शकत कारण तु ज्या हृदयात होती ते आता पूर्णपणे तुटून गेलं आहे.
प्रेमात एकदा खाल्ला धोका, आता प्रेमात पडायची इच्छाच नाही, आता जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचंय, आता परत रडायची इच्छाच नाही…