अनेक जण भेटतात, खूप जण आपल्याला जवळ घेतात, आणि दुरावतातही, अनेक जण आपल्याला शब्द देतात आणि विसरतातही, सुर्यास्ता नंतर स्वतःची सावलीही दूर जाते, शेवटी आपण एकटेच असतो, आणि सोबत असतात फक्त आठवणी…

अनेक जण भेटतात, खूप जण आपल्याला जवळ घेतात, आणि दुरावतातही, अनेक जण आपल्याला शब्द देतात आणि विसरतातही, सुर्यास्ता नंतर स्वतःची सावलीही दूर जाते, शेवटी आपण एकटेच असतो, आणि सोबत असतात फक्त आठवणी…

Share:

More Like This

तु त्याच्यासाठी का दुःखी होतेयस, आता तु त्याच्या आयुष्यात असली काय किंवा नसली काय त्याला काहीच फरक पडत नाही..

काच बनविणार्याने जर हृदय पण काचेच बनविले असत तर फार बर झालं असत ..... कमीत कमी तोड्ण्याराच्या हाथाला जखम तरी झाली असती ..

बोलणं जरी कमी झालं तरी प्रेम आपलं तसेच आहे, काळजी घेत जा तू स्वतःची कारण माझा जीव तुझ्यात आहे.

तू मला सोडून गेलास आता मी कोणालच दोष देऊ शकत नाही कारण बघ न माझे हृदय पण सर्वात मोठे धोकेबाज निघाले ते पण फ़क़्त तुझ्यासाठी धडधडत आहे .!!

ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी, फक्त तेच अपेक्षा भंग करतात.. मनापासुन प्रेम करणारेच, फक्त आठवणीत रडतात…

एक वेळेस प्रेम नाही केलं तरी चालेल, पण खऱ्या प्रेमाचा दिखावा मात्र करु नका.?

तु त्याच्यासाठी का दुःखी होतेयस, आता तु त्याच्या आयुष्यात असली काय किंवा नसली काय त्याला काहीच फरक पडत नाही..

काच बनविणार्याने जर हृदय पण काचेच बनविले असत तर फार बर झालं असत ..... कमीत कमी तोड्ण्याराच्या हाथाला जखम तरी झाली असती ..

बोलणं जरी कमी झालं तरी प्रेम आपलं तसेच आहे, काळजी घेत जा तू स्वतःची कारण माझा जीव तुझ्यात आहे.

तू मला सोडून गेलास आता मी कोणालच दोष देऊ शकत नाही कारण बघ न माझे हृदय पण सर्वात मोठे धोकेबाज निघाले ते पण फ़क़्त तुझ्यासाठी धडधडत आहे .!!

ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी, फक्त तेच अपेक्षा भंग करतात.. मनापासुन प्रेम करणारेच, फक्त आठवणीत रडतात…

एक वेळेस प्रेम नाही केलं तरी चालेल, पण खऱ्या प्रेमाचा दिखावा मात्र करु नका.?